शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

अवजड वाहनांना रिफ्लेक्टर नियम रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:18 IST

परिवहन खात्याने अवजड वाहनांना नवीन रिफ्लेक्टर जोडण्यासाठी सक्ती केली आहे. वाहनांच्या पात्रतेबाबत निरीक्षण प्रक्रिया त्या जोडणीशिवाय करता येणार नाही, ...

परिवहन खात्याने अवजड वाहनांना नवीन रिफ्लेक्टर जोडण्यासाठी सक्ती केली आहे. वाहनांच्या पात्रतेबाबत निरीक्षण प्रक्रिया त्या जोडणीशिवाय करता येणार नाही, हे जाचक आहे. दोन वर्षांपूर्वी आलेला महापूर व महापुरानंतरच्या सव्वा वर्षातील कोरोना महामारीचा आपत्काळ या नैसर्गिक आपत्तींमुळे या सर्वच काळात मोटरमालक विविध समस्यांना तोंड देत आहेत. रस्ता वापराचा कर, वित्तीय पुरवठा करणाऱ्या संस्थांचे कर्जाचे हप्ते, वाहनांची देखभाल व दुरुस्ती या व अशा अनेक कारणांसाठी करावा लागणारा खर्च भागविताना वाहनमालक मेटाकुटीस आले आहेत. त्यातच परिवहन खात्याने हा नवीन रिफ्लेक्टर जोडणीचा सक्तीचा नियम केल्यानंतर अशा रिफ्लेक्टर जोडणीसाठी खासगी संस्थांचा आधार घ्यावा लागत आहे. हजारो रुपये या रिफ्लेक्टर जोडणीसाठी खर्च करावे लागतात. आपत्काळात झालेले व्यवयसायातील नुकसान लक्षात घेता सध्याचा हा नवीन नियम पालन करण्यासाठी मोटरमालकांकडे पैसाच उपलब्ध नसल्याने मोटरमालकांत कमालीचा असंतोष पसरला असल्याचे पाटील यांनी सांगितले.