शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व नियमित करा : स्वामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:18 IST

शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले असून, अनेक भागांत नळाला गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. याबाबत नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त ...

शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले असून, अनेक भागांत नळाला गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. याबाबत नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्याअनुषंगाने पाणीपुरवठा विभागाशी तातडीने बैठक घेण्यात आली. या वेळी पावसाळ्यापूर्वी पंचगंगा व मजरेवाडी उपसा केंद्रातील अपुरी व दुरुस्तीची कामे तातडीने करून घ्यावीत. पाणी शुद्धीकरणासाठी आवश्यक त्रुटी, ब्लिचिंग पावडर, टीसीएल पावडर, आदी अत्यावश्यक साहित्याचा पुरवठा करावा. त्याचबरोबर नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचना नगराध्यक्षा स्वामी यांनी दिल्या.

पंचगंगा जॅकवेल येथे गेल्या सहा वर्षांपासून गाळ काढला नसल्याने सुमारे १५ फुटांपर्यंत गाळ साचला आहे. त्याठिकाणी गाळ काढण्याचे काम असून, नगराध्यक्षांनी याची पाहणी केली. पाण्यामुळे पाईपलाईनखालील माती वाहून जात असल्याने सातत्याने गळती लागत होती. या पाईपलाईनला पूर्णत: काँक्रिटीकरण केले आहे. बैठकीस पाणीपुरवठा सभापती दीपक सुर्वे, माजी सभापती विठ्ठल चोपडे, मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल, जलअभियंता सुभाष देशपांडे, अभियंता बाजी कांबळे, शीतल पाटील आदी उपस्थित होते.

फोटो ओळी

३१०५२०२१-आयसीएच-०२

इचलकरंजीतील पंचगंगा जॅकवेलची नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी पाहणी केली. या वेळी पाणीपुरवठा सभापती दीपक सुर्वे, विठ्ठल चोपडे आदी उपस्थित होते.