शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
3
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
4
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
5
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
6
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
7
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
8
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
9
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
10
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
12
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
13
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
14
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
15
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
16
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
17
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
18
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
19
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
20
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार

वीज कामगारांचे प्रश्न अधिवेशनात मांडणार

By admin | Updated: December 29, 2014 00:00 IST

भालचंद्र मुणगेकर : ‘बहुजन विद्युत अभियंता फोरम’चे राज्यस्तरीय अधिवेशन

कोल्हापूर : वीज कामगारांची सुरक्षितता, आरोग्य, पगारवाढ हे प्रश्न अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मांडणार आहे, अशी ग्वाही राज्यसभेचे खासदार डॉ़ भालचंद्र मुणगेकर यांनी दिली़ बहुजन विद्युत अभियंता अधिकारी व कर्मचारी फोरमचे द्विवार्षिक चौथे राज्यस्तरीय अधिवेशन आज, रविवारी दसरा चौक येथील मैदानावर झाले़ अधिवेशनाचे उद्घाटन डॉ़ मुणगेकर यांच्या हस्ते झाले़ यानंतर ते ‘भारतीय कामगार कायदे व त्यांची अंमलबजावणी’ या विषयावर बोलत होते़ अध्यक्षस्थानी बहुजन फोरमचे अध्यक्ष शिवाजी वायफळकर होते़ डॉ़ मुणगेकर म्हणाले, महाराष्ट्र वीज मंडळाचे तीन कंपन्यांत विभाजन करण्यास मी विरोध केला होता़ तत्कालीन महाराष्ट्र सरकारने विजेच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिलेले नव्हते़ वीजनिर्मिती करताना हा व्यवसाय आतबट्ट्याचा होणार नाही, याची काळजी सरकारने घेतली नाही़ वीज ही अत्यावश्यक गरज असल्यामुळे या क्षेत्रातील सर्वच घटकांबाबत व्यापक दृष्टिकोनाची गरज आहे़ प्रा़डॉ़ राजेंद्र कुंभार, आमदार सुजित मिणचेकर, ‘महावितरण’चे मानव संसाधन कार्यकारी संचालक डॉ़ मुरहरी केळे आदींनी मनोगत व्यक्त केले़ अधिवेशनातील ठराववीजखात्यातील मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना वेतनगटनिहाय अधिसंख्य पदे निर्माण करून सामावून घेण्यात यावे.वर्ग तीन व चारची भरती प्रक्रिया राबविण्याबाबत तिन्ही कंपन्यांमध्ये सुसूत्रता आणावी, गुणवत्तावाढीसाठी कंपनीच्या प्रशिक्षण संस्थेतर्फेच कर्मचारी व अभियंते यांना प्रशिक्षण द्यावे, सोयीच्या किंवा नजीकच्या ठिकाणी त्यांची नियुक्ती करावी, तिन्ही कंपन्यांमधील ठेकेदारी पद्धती रद्द करावी, खासगी उद्योगांना, सहकार क्षेत्राला सहकार कायदा लागू करण्यात यावा.