शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
2
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
3
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
4
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी धनलाभाच्या दृष्टीने शुभ दिवस, प्रवास संभवतात
5
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
6
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
7
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
8
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
9
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
10
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
11
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
12
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
13
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
14
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
15
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
16
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
17
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
18
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
19
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
20
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
Daily Top 2Weekly Top 5

यड्रावमध्ये १४ मे पर्यंत जनता कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:24 IST

गावामध्ये कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. तीन रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. तरीही ग्रामस्थांमध्ये याचे गांभीर्य दिसून येत ...

गावामध्ये कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. तीन रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. तरीही ग्रामस्थांमध्ये याचे गांभीर्य दिसून येत नसल्याने खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायत व कोरोना दक्षता समितीने शुक्रवार (दि. १४) पर्यंत जनता कर्फ्यू जाहीर केला आहे.

या कालावधीत उद्योग व व्यवसाय सुरू ठेवल्यास ५०० रुपये, विना मास्क २०० रुपये, विनाकारण फिरताना आढळल्यास २०० रुपये, सार्वजनिक ठिकाणी गर्दी केल्यास २०० रुपये, विहिरीवर अंघोळीसाठी व विनाकारण कट्ट्यावर बसणारे ५०० रुपये अशी दंड आकारणी करण्यात येणार आहे.

पार्वती औद्योगिक वसाहतीसह व परिसरामध्ये परवाना नसतानाही कारखाना चालू असल्याचे आढळल्यास पाच हजार रुपये दंड व एक महिना कारखाना बंद ठेवण्यात येणार आहे.

फोटो - ०७०५२०२१-जेएवाय-०१

फोटो ओळी : यड्राव (ता. शिरोळ) येथे जनता कर्फ्यूच्या प्रबोधनासाठी सुरक्षा रक्षकांनी संचलन केले.