शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

क्षारपडमुक्त करून घेतले उसाचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:24 IST

शिरोळ : जमीन क्षारपडमुक्त करून त्यातून भरघोस उत्पादन मिळविता येते, हे घालवाड (ता. शिरोळ) येथील शेतकऱ्याने दाखवून दिले. शेतकरी ...

शिरोळ : जमीन क्षारपडमुक्त करून त्यातून भरघोस उत्पादन मिळविता येते, हे घालवाड (ता. शिरोळ) येथील शेतकऱ्याने दाखवून दिले. शेतकरी राजाराम मारुती जाधव यांची गेली ४० वर्षे जमीन क्षारपड बनली होती. दत्त उद्योग समूहाच्यावतीने जमीन क्षारपडमुक्त करून तब्बल ४० वर्षांनंतर ३५ गुंठे क्षेत्रात ३७ टन उसाचे प्रथमच उत्पन्न घेतले.

दत्तचे अध्यक्ष गणपतराव पाटील म्हणाले, येणाऱ्या पिढीला शेतीविषयी जागरुकता व आवड निर्माण करण्याकरिता दत्त उद्योग समूह नेहमीच युवकांच्या सोबत असेल. क्षारपडमुक्त प्रकल्प हा निश्चितच शेतकऱ्यांना नवसंजीवनी देणारा आहे. त्यामुळे या उपक्रमाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, शेतकरी जाधव यांनी आपली जमीन पिकाखाली आल्याबद्दल दत्तचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांचे आभार मानले. यावेळी दत्तचे संचालक प्रमोद पाटील, मानसिंग तिटवे, सतपाल खोंद्रे, जमील जमादार, बाबासाहेब भोसले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

कोट - क्षारपडमुक्त प्रकल्पामुळे माझ्या शेतीचा कायापालट झाला आहे. गेल्या ४० वर्षांपासून क्षारपडमुळे जमीन नापीक बनली होती. दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या संकल्पनेतून क्षारपडमुक्त योजनेतून जमीन पिकाखाली आली आहे. त्यामुळे या उपक्रमाचा इतरही शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.

- राजाराम जाधव, शेतकरी, घालवाड

फोटो - २२०३२०२१-जेएवाय-०२

फोटो ओळ - घालवाड (ता. शिरोळ) येथील शेतकरी राजाराम जाधव यांनी क्षारपडमुक्त प्रकल्प राबवून जमिनीतून उसाचे भरघोस उत्पन्न मिळविले. याबद्दल त्यांनी दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांचे आभार मानले, तर दुसऱ्या छायाचित्रात शेतकरी राजाराम जाधव आपल्या शेतातील ऊस दाखविताना.