शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

न्यायालयाच्या निर्णयानुसार कार्यवाही करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:34 IST

जयसिंगपूर : महापुराचा फटका शिरोळ तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात बसतो. याबाबत नागरिकांचे सहा आठवड्यांत पुनर्वसन करावे, असा आदेश ...

जयसिंगपूर : महापुराचा फटका शिरोळ तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात बसतो. याबाबत नागरिकांचे सहा आठवड्यांत पुनर्वसन करावे, असा आदेश गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. त्याचा आदर करत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा पूरग्रस्तांना एकत्रित करून मोठी चळवळ उभारणार असल्याची माहिती शिरोळ तालुका पुनर्वसन संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी गायकवाड म्हणाले, २०१९ च्या महापुराचा शिरोळ, हातकणंगले, कागल, पन्हाळा, करवीर, चंदगड या तालुक्यांना फटका बसला होता. यामध्ये हजारो कुटुंबांचे मोठे नुकसान झाले होते. यावर्षीही महापूर येण्याची शक्यता आहे. अशावेळी शासनाकडून तुटपुंजी मदत होते व कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्यामुळे पुनर्वसन संघटनेकडून याचिका दाखल करण्यात आली होती. त्याची दखल घेत न्यायालयाने प्रशासनाला सहा आठवड्यांत निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. परंतु अजूनही त्या विषयावर कोणतीही हालचाल नाही. तातडीने जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींनी यावर कायमस्वरूपी मार्ग काढावा. त्यासाठी आम्ही मंत्री व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटणार आहे. या वेळी धनंजय माळी, वैभव गोरे, यल्लाप्पा कांबळे, गोपीचंद गवळी, शुभम चव्हाण, प्रकाश तगारे, रामदास भंडारे, सतीश चव्हाण, सुरेश तगारे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.