शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

पासार्डेचा पाझर तलाव भरला

By admin | Updated: July 9, 2016 01:00 IST

३२ वर्षांची प्रतीक्षा : पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार; शेतीसाठी लाभदायक

मच्छिंद्र मगदूम-- सांगरूळ१९८४ साली तयार केलेला पासार्डेचा पाझर तलाव पहिल्याच पावसाळ्यात वाहून गेला. निकृष्ठ कामामुळे शासनाचे लाखो रुपये पाण्यात वाहून गेले. यानंतर ३२ वर्षे हा तलाव कोरडाच आहे. ३२ वर्षांनंतर प्रशासनाने यंदा तलावाची दुरुस्ती केली. यानंतर तलाव प्ारिसरात दमदार पाऊस झाल्याने पाझर तलाव तुडुंब भरून सांडव्यातून पाणी वाहू लागले आहे. पाझर तलाव भरल्याने या परिसरातील आठलेल्या विहिरींना पुन्हा पाझर फुटणार आहे. यामुळे पुढील उन्हाळ्यात येथील शेतकरी पाण्यामुळे सुखावणार आहे.१९७२ मध्ये तत्कालीन कृषिमंत्री श्रीपतराव बोंद्रे यांनी शासनाकडून पाझर तलावची मंजुरी घेतली. मात्र, काही अडचणीमुळे प्रत्यक्षात १२ वर्षांनी १९८४ ला तलावाच्या कामाला सुरुवात झाली. एका वर्षात कामही पूर्ण झाले; पण ठेकेदाराने तलावाला दगडी पिचिंग केले नाही. निकृष्ठ कामामुळे तलाव पूर्ण क्षमतेने भरण्याआधीच फूटून वाहून गेला. यामध्ये शेतकऱ्यांची ५00 एकर जमीन सिंचनाखाली येणार होती. तलाव फुटल्याने शेतकऱ्यांचे व प्रशासनाचे मोठे नुकसान झाले आहे. २0१३ साली १ कोटी ९१ लाखांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने शासनाकडे पाठवला; पण हे काम मंत्रालयात रखडले. याच दरम्यान आमशीच्या विमल पुंडलिक पाटील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा झाल्या. त्यांनी पाठपुरावा करून तलाव दुरुस्तीसाठी डी. पी. डी. सी. मधून २ कोटी २0 लाखांचे बजेट मंजूर करून घेतले व लगेच कामाला सुरुवात झाली. काम पूर्ण होऊन या पावसाळ्यात तलाव पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यातून ओसंडून वाहू लागला आहेपासार्डे पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकऱ्यांच्या आठलेल्या विहिरींना पुन्हा पाझर फुटणार आहे, तसेच पासार्डे गावचा पिण्याचा पाण्याचा प्रश्नही मिटणार आहे.-विमल पाटील, अध्यक्षा, जिल्हा परिषद