शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
4
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
5
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
6
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
7
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
8
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
9
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
10
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
11
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
12
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
13
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
14
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
15
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
16
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
17
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
18
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
19
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
20
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे

अन्यथा पुरग्रस्तांचा मंत्रालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिरोळ : सुमारे एक हजार पूरग्रस्त कुटुंबांचे योग्य व सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करावे, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरोळ : सुमारे एक हजार पूरग्रस्त कुटुंबांचे योग्य व सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करावे, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात येणार आहे. या प्रश्नी मार्ग न निघाल्यास प्रसंगी मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा पांडुरंग गायकवाड यांनी दिला आहे.

शिरोळ तालुक्यात तीनवेळा महापुराची स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पूरग्रस्तांचे प्रश्न मोठे आहेत. या प्रश्नाचे महसूल प्रशासनाला गांभीर्य नाही. पूरग्रस्त ठरलेल्या कुटुंबांचे पर्यायी जागेत स्थलांतर करण्यात आलेले नाही. शासकीय गायरान जागेत निवारा करण्याचा प्रयत्न केला तर कायद्याचा बडगा दाखवला जातो. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागितली. मात्र, शिरोळ महसूल विभागाकडून पूरग्रस्तांचे अर्ज अपात्र ठरवून निकाली काढण्यात आले आहेत. या प्रश्नी आता शासनाकडेच दाद मागणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.