शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीला पाणी देण्यास वारणाकाठच्या गावांचा विरोध

By admin | Updated: June 7, 2016 07:32 IST

आंदोलनाची तयारी : ग्रामपंचायतींना समर्थन देण्याची हाक

आयुब मुल्ला-- खोची --वारणा नदीतून इचलकरंजी शहराला अमृत योजनेतून पाणीपुरवठ्याला विरोध दर्शवण्यासाठी वारणाकाठच्या सर्व गावांतील ग्रामपंचापतींकडे वारणा बचाव युवा कृती समितीने आंदोलनासाठी सहकार्य मागितले आहे. आपली शेती ज्या पाण्यावर अवलंबून आहे ते देऊ नये व आपली विकासाची घडी विस्कटू नये हाच उद्देश त्यामागे आहे.इचलकरंजी शहराला पंचगंगा नदीतून पाणीपुरवठा होतो. ती नदी दूषित झाली आहे. यासाठी पर्याय म्हणून लोकप्रतिनिधींनी वारणा नदीतून पाईपलाईनने दानोळी हद्दीतून वारणा नदीच्या पात्रातून इचलकरंजीला पाणी नेण्याचा घाट घातला आहे. त्यास परिसरातील ग्रामस्थांनी सुरुवातीपासून विरोध सुरू केला. पाणी देण्याविरोधात दोनवेळा आंदोलन केले. परिसरातील गावांनीही त्यास प्रतिसाद दिला. आता मात्र त्याची व्याप्ती वाढविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. वारणा बचाव युवा कृती समिती त्यासाठी सक्रिय झाली आहे. समितीने त्यासाठी वारणा काठावरील सर्व गावांच्या ग्रामपंचायतींना निवेदन देऊन आंदोलनास समर्थन देण्याची हाक दिली आहे. यासंदर्भातील हातकणंगले तालुक्यातील सर्व वारणाकाठालगतच्या ग्रामपंचायतींना निवेदन दिले आहे. वारणा नदीवर बांधण्यात आलेले चांदोली धरण वारणा खोऱ्याचा व लाभक्षेत्राचा विकास साधण्याच्या हेतूने बांधण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने काही योजनाही शासनाने करण्याचे सूचित केलेले होते. परंतु त्याची अद्याप शासनाने पूर्तता केलेली नाही. त्याची मुदत सन २०४९ पर्यंत आहे. अशा कारणामुळे धरणात पाणीसाठा नेहमी दिसतो; पण योजना कार्यान्वित झाल्या तर पाण्याचा तुटवडा दिसल्याशिवाय राहणार मग भविष्याचा विचार करता वारणा नदीतून इचलकरंजीला पाणी देणे नुकसानीचे ठरणार आहे, असा प्रबोधनात्मक मुद्दाही समिती गावागावांत भेटीतून मांडत आहे. त्यास प्रतिसाद मिळत आहे. यावरूनच पाणी योजनेला विरोध करण्यासाठी वारणाकाठ सरसावला आहे. त्यासाठी शुक्रवारी (दि. १०) वारणाकाठची गावे बंद राहणार आहेत.