शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:18 IST

कोल्हापूर : गेल्या २४ तासांत आढळलेल्या नव्या कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे दिलासादायक चित्र बुधवारी ...

कोल्हापूर : गेल्या २४ तासांत आढळलेल्या नव्या कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे दिलासादायक चित्र बुधवारी स्पष्ट झाले. नवे १५०८ रुग्ण नोंदवण्यात आले असून, १७३८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ३६ जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये ९ जण अन्य जिल्ह्यातील आहेत.

कोल्हापूर शहरात ३६५ रुग्ण आढळले असून त्याखालोखाल करवीर तालुक्यात २९१ तर, हातकणंगले तालुक्यात २०१ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. करवीर तालुक्यातील आठ जणांचा मृत्यू झाला असून, कोल्हापूर शहरातील सात जणांचा मृत्यू झाला आहे.

चौकट

इतर जिल्ह्यातील मृत्यू संख्या जास्त

गेल्या २४ तासांत सर्वाधिक ९ मृत्यू हे इतर जिल्ह्यातील आहेत. तालुकावर मृत्यू संख्या खालीलप्रमाणे

करवीर ०८

कणेरीवाडी २, गोकुळ शिरगाव, सरनोबतवाडी, वाशी, गाडेगोंडवाडी, वडणगे, उचगाव

कोल्हापूर ०७

वरुणतीर्थ वेस, मुक्त सैनिक वसाहत, आर. के. नगर, टाकाळा, जैन गल्ली रविवार पेठ, गजानन नगर २

हातकणंगले ०५

हुपरी २, कबनूर, हातकणंगले, पुलाची शिरोली

शिरोळ ०२

घोसरवाड, कोंडिग्रे

भुदरगड ०१

गारगोटी

पन्हाळा ०१

वारणा कोडोली

इचलकरंजी ०१

दत्तनगर

चंदगड ०१

आमरोळी

आजरा ०१

कोळिंद्रे

इतर जिल्हे

चिकोडी, कोनूर, मानेनगर सांगली, रत्नागिरी, असरोंडी, मेहबूबनगर आध्र प्रदेश, शेडूर, निमके, उगार खुर्द

चौकट

तीन तालुक्यांवर लक्ष केंद्रित

कोल्हापूर शहराबरोबरच करवीर, हातकणंगले, शिरोळ या तीन तालुक्यांवर प्रशासनाने आता लक्ष केंद्रित केले आहे.