शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

झेंडा न फडकवणे ही भावनांची अवहेलना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:12 IST

कोल्हापूर : देशातील दुसऱ्या क्रमांकाचा ध्वज फडकवण्यावेळी अनेकांनी चमकोगिरी करून घेतली. मात्र, त्यानंतर बहुतांश वेळा ...

कोल्हापूर : देशातील दुसऱ्या क्रमांकाचा ध्वज फडकवण्यावेळी अनेकांनी चमकोगिरी करून घेतली. मात्र, त्यानंतर बहुतांश वेळा तिरंगा ध्वज फडकवला जात नाही. जर महाराष्ट्र शासन, पोलीस प्रशासन आणि संबंधित खासगी संस्थेला हे काम जमणार नसेल तर २६ जानेवारी, १ मे आणि १५ ऑगस्टला ध्वज फडकवण्याची जबाबदारी प्रजासत्ताक संस्थेकडे द्यावीए अशी मागणी या संस्थेचे प्रमुख दिलीप देसाई यांनी केली आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर हा ध्वज फडकणार की नाही असा प्रश्न दोनच दिवसांपूर्वी लोकमतने उपस्थित केला होता. यावर प्रतिक्रिया म्हणून दिलीप देसाई यांनी याची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांना ही निवेदने मेलव्दारे पाठवली आहेत.