शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

कोणाचंही सरकार शेतकऱ्यांच्या बाजूनं कधीच नसते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:39 IST

मुरगूड : राज्यातील ग्रामीण भाग विकसित होण्यासाठी ज्यावर गावगाडा अवलंबून आहे त्या शेतकऱ्यांचा विकास महत्त्वाचा आहे; पण देशात शेती ...

मुरगूड : राज्यातील ग्रामीण भाग विकसित होण्यासाठी ज्यावर गावगाडा अवलंबून आहे त्या शेतकऱ्यांचा विकास महत्त्वाचा आहे; पण देशात शेती करणाऱ्यांची संख्या कमी असल्याने कोणाचंही सरकार या मूठभर शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत नाही. पाच कोटी शेतकऱ्यांपेक्षा त्यांना १२५ कोटी जनता महत्त्वाची वाटते, असे उद्गार पाटोदा आदर्श ग्रामपंचायतीचे सरपंच, व्याख्याते भास्करराव पेरे पाटील यांनी काढले.

मुरगूड (ता. कागल ) येथे स्वराज्य निर्माण संस्था अवचितवाडी यांच्या वतीने आयोजित केलेल्या ‘आपला गाव .. आपला विकास’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी लक्ष्य करियर अकॅडमीचे लक्ष्मीकांत हांडे होते. यावेळी स्वराज्य शिक्षक संघ महाराष्ट्राचे उपाध्यक्ष तुकाराम पाटील, उद्योजक संघ कागलचे उपाध्यक्ष विशाल कुंभार, मुरगूड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विकास बडवे, कोजिमाशिचे संचालक एच. आर. पाटील यांचीही मनोगते झाली. स्वराज्य निर्माण संस्थेचे संस्थापक संदीप बोटे यांनी स्वागत केले.

कोरोना महामारीच्या काळात कागल तालुक्यातील ८९ ग्रामपंचायतींच्या सरपंच व पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कामाबाबत सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या तालुक्यातील ११४ महिलांना या कार्यक्रमात गौरविले. सुभाष भोसले यांनी प्रास्ताविक केले. आकाशवाणी निवेदक विजय जाधव यांनी सूत्रसंचालन केले.

१४ मुरगुड

मुरगूड येथे स्वराज्य निर्माण संस्थेच्यावतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा सत्कार भास्करराव पेरे-पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी संदीप बोटे, एच. आर. पाटील, आदी प्रमुख उपस्थित होते.