शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

अर्ज ‘मागे’ घ्यायला एकही ‘पुढे’ येईना!

By admin | Updated: April 10, 2015 23:41 IST

पहिला दिवस व्यर्थ : २४ एप्रिलपर्यंत मुदत

सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक कुठल्याही परिस्थितीत लढवायचीच, या ईर्ष्येने बहुसंख्येने अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांपैकी एकही जण शुक्रवारी अर्ज ‘मागे’ घेण्यासाठी ‘पुढे’ आला नाही. अर्ज मागे घेण्यासाठी आणखी १३ दिवस असून, सत्ताधारी राष्ट्रवादीतील नेतेमंडळींनी इच्छुकांची मनधरणी करायला सुरुवात केली आहे.जिल्ह्याची अर्थवाहिनी असणाऱ्या या बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी १२८ उमेदवारांचे २०३ अर्ज वैध ठरले आहेत. यापैकी काही अर्जांवर आक्षेप घेऊन त्यांना बाद करण्याचा प्रयत्न गुरुवारी दुपारपर्यंत सुरू होता; पण तो फसला गेला होता. आता २१ जागांसाठी १२८ उमेदवार रिंगणात असून, अर्ज मागे घेण्यासाठी समजुतीच्या मार्गाने चर्चा सुरू झाली आहे. काहीजण प्रलोभने मनात धरून हटूनही बसले आहेत. विशेषत: राष्ट्रवादीतूनच अर्ज दाखल झाले आहेत. त्याव्यतिरिक्त हौसे, नवसे आणि गवश्यांचीही संख्या यात असल्याचं बोललं जातंय.हौशी उमेदवारांना ‘शब्द’ देऊन थोपवायचं, नवस्यांना दहशतीनं मागं सारायचं आणि गवस्यांचं ‘अर्थ’कारण समजून घेऊन त्यांच्याशी बोलणी करायची, याचे अडाखे आखण्याची लगबग सुरू झाली आहे. ‘साम, दाम, दंड’ या नीतीचाही वापर सुरू झाला आहे. दि. २४ पर्यंत ही नीती नेत्यांना वापरावीच लागणार असल्याचं यातून स्पष्ट होत आहे. (प्रतिनिधी)