शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

मुरलीधर जाधव यांची बाजी

By admin | Updated: November 3, 2015 00:34 IST

राजारामपुरी एक्स.

कोल्हापूर : आजी-माजी नगरसेवक, उद्योजक, कार्यकर्ता, अपक्ष यांच्यात रंगलेल्या प्रभाग क्रमांक ३९ राजारामपुरी एक्स्टेंशनमधील बहुरंगी लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुरलीधर जाधव यांनी बाजी मारली. भाजपचे विजय जाधव, काँग्रेसचे अतुल पाटील, शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रदीप पोवार, अपक्ष व नगरसेवक राजू पसारे, अपक्ष जनार्दन कोरे, माधव सबनीस यांचा पराभव झाला.हा प्रभाग ‘सर्वसाधारण’ साठी खुला झाल्याने विद्यमान नगरसेवकांसह अनेक दिग्गज या प्रभागातून लढले. जनसुराज्य पक्षाचे विद्यमान नगरसेवक मुरलीधर जाधव हे यावेळी राष्ट्रवादीकडून रिंगणात उतरले होते. त्यांचा हक्काचा तवनाप्पा पाटणे हायस्कूल प्रभाग ओबीसी महिलांसाठी आरक्षित झाल्याने, ते या प्रभागातून लढले. त्यांनी प्रभाग क्रमांक ३७ मध्ये केलेल्या विकासकामांचा आरसा त्यांच्या पथ्यावर पडला. जाधव हे ११७८ मतांनी विजयी झाले. या विजयाने ते सलग दुसऱ्यांदा महानगरपालिकेत प्रतिनिधीत्व करणार आहेत. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय जाधव यांनी निवडणुकीच्या रिंगणातील आजी-माजी नगरसेवकांना आव्हान दिले. चंद्रकांतदादा पाटील यांचे निकटवर्तीय असलेल्या जाधव यांनी पहिल्याच प्रयत्नांत चांगली टक्कर देत ९८१ मते मिळविली. काँग्रेसचे अतुल पाटील हे ६८६ मतांसह तिसऱ्या स्थानी राहिले. अपक्ष लढलेल्या राजू पसारे यांना अवघी १४७ मते मिळाली. महापालिकेत दोनवेळा प्रभागाचे नेतृत्व केलेले प्रदीप पोवार हे शिवसेनेच्या माध्यमातून लढले. त्यांना २९४ मते मिळाली. अपक्ष माधव सबनीस यांना ६९ आणि जनार्दन कोरे यांना १७ मते मिळाली. (प्रतिनिधी)प्रचारानंतर चित्र बदललेतवनाप्पा पाटणे हायस्कूल हा हक्काचा प्रभाग बदलून राजारामपुरी एक्स्टेंशनमधून मुरलीधर जाधव लढले. त्यांनी या प्रभागातून निवडणूक लढविण्यापूर्वी येथील काही विकासकामे केली होती. हीच विकासकामे विजयासाठी त्यांच्या पथ्यावर पडली शिवाय प्रचाराची मुदत संपल्यानंतरच्या घडामोडींनी चित्र बदलल्याची चर्चा प्रभागात रंगली होती.