शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

राज्य सरकारकडून शेतकरी व उद्योजकांची चेष्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:27 IST

इचलकरंजी : महापुरानंतर राज्य सरकारने जाहीर केलेली नुकसानभरपाई तुटपुंजी आहे. शेतकरी, उद्योजक व व्यापाऱ्यांची सरकारने चेष्टा केली असून, पूरग्रस्तांसाठी ...

इचलकरंजी : महापुरानंतर राज्य सरकारने जाहीर केलेली नुकसानभरपाई तुटपुंजी आहे. शेतकरी, उद्योजक व व्यापाऱ्यांची सरकारने चेष्टा केली असून, पूरग्रस्तांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एल्गार पुकारला आहे. त्यासाठी २३ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणाऱ्या मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.

येथील स्वाभिमानी शेतकरी संघटना व सामाजिक विकास सेवा संस्थेच्या वतीने आयोजित तीन दिवसांचे मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

शेट्टी म्हणाले, महापुराला अनेक कारणे आहेत. नद्यांना बांधलेले पूल, रस्त्यासाठी टाकलेले भराव, अलमट्टी धरणापर्यंतचा डहाळ, नद्यांची पाणी धारण क्षमता कारणीभूत आहे. १०३ पुलांवर कमानी बांधून पुराचे पाणी दुष्काळी भागात वळवावे. राज्य शासनाने कर्नाटक सरकारशी समन्वय साधून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे.

संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष गोवर्धन दबडे यांनी स्वागत व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहर अध्यक्ष रामदास कोळी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते, अरुण पाटील, दत्ता माने, सदा मलाबादे, संजय बेडक्याळे, आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अण्णासाहेब शहापुरे यांनी केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी अभिषेक पाटील, सतीश मगदूम, हेमंत वणकुंद्रे, निवृत्ती शिरगुरे, विकास चौगुले, आदी परिश्रम घेत आहेत.

फोटो ओळी

१८०८२०२१-आयसीएच-०१

इचलकरंजीत पूरग्रस्तांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, रवी रजपुते, दत्ता माने, राजू आलासे, आदी उपस्थित होते.