शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

आसुर्ले-पोर्ले परिसरात मोबाइल नेटवर्क विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:30 IST

आयडिया-व्होडाफोनची गेल्या दोन वर्षांपासून ग्राहकांना नेटवर्क सुरळीत करणार असल्याचे एसएमएसद्वारे गाजर दाखवले जात आहे; परंतु नेटवर्क समस्या संपलेली नाही. ...

आयडिया-व्होडाफोनची गेल्या दोन वर्षांपासून ग्राहकांना नेटवर्क सुरळीत करणार असल्याचे एसएमएसद्वारे गाजर दाखवले जात आहे; परंतु नेटवर्क समस्या संपलेली नाही. परिसरात असणाऱ्या कंपनीच्या मुख्य वितरकांकडून समर्पक उत्तर मिळत नसल्याचे ग्राहकांच्यातून बोलले जात आहे.

मोबाइल सुविधांमुळे अनेक कामकाज सोपे झाल्यामुळे मोबाइलशिवाय कामकाज पुढे जात नाही. शिवाय झूम मिटिंग, ऑनलाइन शिक्षणप्रणाली यामुळे मोबाइल नेटवर्क सुविधा गरजेची बनली आहे. अशा वेळी मोबाइल सेवा देणाऱ्या कंपनीच्या नेटवर्कमध्ये विस्कळीतपणा आल्यामुळे ग्राहकांना विनाकारण मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. यातून फोन लागलाच तर मध्येच बंद होणे, आवाजातील विस्कळीतपणा, तासतासभर फोन लागणे, फोन नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर असणे, या प्रमुख कारणांसह मोबाइल सुविधांच्या विस्कळीतपणामुळे ग्राहक संताप व्यक्त करत आहेत. नेटवर्क समस्यांमुळे ग्राहकांची कंपनी अदलाबदलीमुळे वाढली आहे. याकडे कंपन्यांनी दुर्लक्ष करू नये.