शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

साखर उताऱ्यात मंडलिक; तर गाळपात जवाहर आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:21 IST

म्हाकवे : यंदा अतिवृष्टीमुळे साखर उताऱ्यात घट होईल असा अंदाज वर्तविला जात होता. तसेच ऊसतोड मंजुरांच्या ...

म्हाकवे : यंदा अतिवृष्टीमुळे साखर उताऱ्यात घट होईल असा अंदाज वर्तविला जात होता. तसेच ऊसतोड मंजुरांच्या कमतरतेमुळे गाळपावरही परिणाम होण्याची शक्यता होती. तरीही कारखानदारांनी परिस्थितीवर मात करीत कारखान्यांचे गळीत हंगाम सुरळीतपणे सुरू ठेवले आहेत. गत दीड महिन्यात सरासरी ११.७७ टक्के साखर उतारा घेत सदाशिवराव मंडलिक कारखान्याने आघाडी घेतली आहे, तर हुपरी येथील जवाहर ५ लाख ८६ हजार ५१० मेट्रिक टन गाळप करीत पुढे राहिला आहे. आजचा साखर उतारा व कंसात सरासरी उतारा टक्के असा मंडलिक १२.७२,(११.७७), कुंभी-कासारी- १२.४० (११.५८), तात्यासाहेब कोरे-वारणा- १२.७१(११.४३), भोगावती-११.३३(११.४०), जवाहर( हुपरी)-१२.४०(११.३६), बिद्री-१२.४२(११.३३), श्री दत्त शिरोळ-११.६९(११.५), डी.वाय.पाटील-११.८५(११.०३), शरद नरंदे-११.९९(१०.८०), उदयसिंह गायकवाड-१२.७१(११.००), आसुर्ले-पोर्ले(दालमिया)-११.११(१०.९८), छत्रपती शाहू कागल-११.८६(१०.७४)

तर जवळपास दीड महिन्याच्या कालावधीत गाळपात आघाडी घेतलेले कारखाने असे, जवाहर-हुपरी-(५,८६,५१०), श्री दत्त शिरोळ - (३,९४,६२०), आसुर्लेपोर्ले- दालमिया (३,९२,९३०), छत्रपती शाहू कागल (३,४३,३२५), तात्यासाहेब कोरे-वारणा-(३२७४००), सरसेनापती संताजी (३०३१७०) दरम्यान, सर्वच कारखान्यांनी गाळप क्षमता वाढविली आहे. मात्र, मजूर कमी आले आहेत. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना खुद्द तोड करून ऊस पाठवावा लागत आहे.