शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ? हेमंत सोरेन अन् भाजपाच्या नव्या मैत्रीची चर्चा, पडद्यामागे हालचाली
2
धक्कादायक! ५ वर्षांत २ लाख खासगी कंपन्या बंद, केंद्र सरकारचा लोकसभेत खुलासा
3
Canara Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹७९,५०० चं फिक्स व्याज; पाहा कोणती आहे ही स्कीम
4
धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनासाठी देओल कुटुंब हरिद्वारमध्ये; सनी-बॉबी VIP घाटावर करणार विधी
5
BHU मध्ये रात्री उशिरा राडा, विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये दगडफेक, नेमकं काय घडलं?
6
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
7
‘संचार साथी’वर गदारोळ! नको असेल तर डिलीट करा; सरकारचा बचावात्मक पवित्रा
8
"आगाऊ मेंटेनन्स घेणे हे बेकायदा कृत्य; वसुली थांबवण्याचे निर्देश ‘महारेरा’ने बिल्डरांना द्यावेत"
9
‘दुबार’ निकाल टळला; फैसला २१ डिसेंबरलाच; नागपूर व औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय
10
अग्रलेख: डिजिटल टोळ्या जेरबंद होतील? सर्वोच्च न्यायालयाची सजगता स्वागतार्ह
11
आजचे राशीभविष्य, ३ डिसेंबर २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता
12
विशेष लेख: मोदी म्हणतात, ‘काँग्रेस फुटेल!’-खरेच तसे होईल?
13
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
14
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
15
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
16
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
17
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
18
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
19
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
20
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
Daily Top 2Weekly Top 5

‘माझे गाव, कोरोनामुक्त गाव’ मोहीम यशस्वी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नृसिंहवाडी : छत्रपती शिवरायांचा विचार घेऊन स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिक घडवले. त्यांच्याच विचारांचा वारसा मुख्यमंत्री ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नृसिंहवाडी : छत्रपती शिवरायांचा विचार घेऊन स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिक घडवले. त्यांच्याच विचारांचा वारसा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चालवत आहेत. त्यांनी गेल्या पावणेदोन वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत जनतेच्या हिताचे अनेक चांगले निर्णय घेतले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलेल्या कामाची माहिती घराघरात पोहोचविण्यासाठी ‘माझे गाव, कोरोनामुक्त गाव’ हे अभियान सुरु करण्यात आले आहे.

त्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथे शिवसंपर्क अभियान कार्यक्रमात मंत्री सामंत बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर होते. कार्यक्रमाला माजी आमदार उल्हास पाटील, राजाराम सुतार, जिल्हाप्रमुख, ‘गोकुळ’चे संचालक मुरलीधर जाधव उपस्थित होते.

स्वागत वैभव उगळे यांनी केले. यावेळी मंगला चव्हाण, मनिषा पवार, बाबासाहेब सावगावे, नामदेव गिरी, महादेव गौड, दत्ता पवार, बाबासो पाटील, शिवाजी पाटील, रेखा जाधव, संतोष धनवडे, श्रेनिक माने, सुनील धनवडे, चेतन गवळी, धनाजीराव जगदाळे, शिवराज धनवडे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. सूत्रसंचालन आण्णासाहेब बिलोरे यांनी केले तर प्रतीक धनवडे यांनी आभार मानले.

फोटो - १४०७२०२१-जेएवाय-०५

फोटो ओळ - नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथे मंत्री उदय सामंत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अरुण दुधवडकर, उल्हास पाटील, वैभव उगळे, मुरलीधर जाधव, राजाराम सुतार उपस्थित होते.