शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
2
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
3
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
4
Stock Market Today: शेअर बाजाराचं फ्लॅट ओपनिंग, १११ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; फार्मा-रियल्टी शेअर्स आपटले
5
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
6
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
7
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
8
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
9
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
10
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
11
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
12
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
13
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
15
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
16
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
17
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
18
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
19
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
20
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा

वास्तव्य पुणे, मुंबईत, उमेदवारी गावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:19 IST

परिणामी गावात अगदी जड-हळूला उपयोगी पडणाऱ्या, नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यावर मात्र यामुळे अन्यायच होतो. त्यामुळे तो गावात किती ...

परिणामी गावात अगदी जड-हळूला उपयोगी पडणाऱ्या, नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यावर मात्र यामुळे अन्यायच होतो. त्यामुळे तो गावात किती काळ राहतो. याबाबत माहिती घेऊन केवळ रहिवासी दाखला न देता ‘सतत वास्तव्याचा दाखला’ देण्यात यावा, अशी मागणी होत आहे. प्रतिष्ठेपोटी किंवा हौस म्हणून काही पैसे असणारे निवडणूक लढवितात. मात्र, ते अनेकवेळा मासिक मिटिंगलाही हजर नसल्याचे दिसून येते. यामुळे सामाजिक कार्यात सातत्याने आग्रही असणाऱ्या कार्यकर्त्यांवर तर अन्याय होतोच शिवाय गावच्या विकासालाही खीळ बसते.

चौकट-४५पानांचा अर्ज किचकट प्रक्रिया...

उमेदवारांना ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी तब्बल ४५ पानांचा अर्ज आहे. तसेच, अनेक गावांत सर्व्हरडाऊन असल्यामुळे अर्ज दाखल करण्यास अडथळे येत आहेत. सामान्य माणसांना तर हा अर्ज भरणे कठीण होत असून किचकट प्रक्रियेमुळे भावी उमेदवारांच्या कपाळावर अट्टया आल्या आहेत.