शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
3
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
4
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
5
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
6
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
7
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
8
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
9
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
10
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
11
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
12
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
13
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
14
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!
15
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
16
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?
17
“शेतकरी कर्जमाफी फाइलवर सही करण्यास फडणवीस-शिंदे-पवारांच्या हाताला लकवा मारला आहे का?”: सपकाळ
18
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
19
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
20
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स

हिरण्यकेशी प्रदूषणात सीमावाद

By admin | Updated: November 30, 2014 23:58 IST

लोकांच्या जिवाशी खेळ : कारवाईचा चेंडू कर्नाटकच्या कोर्टात

राम मगदूम - गडहिंग्लज -नांगनूरनजीक होणाऱ्या हिरण्यकेशी नदीच्या पाणी प्रदूषणाची पडताळणी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने घेतलेले पाण्याचे नमुने कर्नाटकच्या हद्दीतील ओढा व नदीपात्रातील आहेत. याप्रश्नी कारवाईचा चेंडूदेखील कर्नाटकच्या कोर्टात ढकलला जाणार आहे. त्यामुळे सुमारे दहा हजार लोकांच्या जिवाशी चाललेला हा खेळ कधी थांबणार? हाच जनतेचा सवाल आहे. (समाप्त)मळीमिश्रित पाणी कारखान्यातून अजिबात बाहेर सोडले जात नाही. मळीचे प्रमाण अधिक असणाऱ्या पाण्याचा वापर करून कंपोष्ट खत तयार केले जाते. उर्वरित पाणी प्रक्रिया करूनच बाहेर सोडले जाते. सुमारे ८० एकर शेतीसाठी त्याचा वापर होतो. कारखान्याचे सांडपाणी नदीत मिसळण्याचा प्रश्नच नाही. ओढ्यातून नदीत मिसळणारे सांडपाणी गटारीचे आहे.- अशोक पाटील, प्र. कार्यकारी संचालक, हिरण्यकेशी सहकारी साखर कारखाना लि., संकेश्वरनांगनूरच्या दूषित पाणीप्रश्नी संबंधित ओढा व नदीत मिसळणाऱ्या पाण्याचे नमुने प्रत्यक्ष स्थळ पाहणीच्यावेळी घेऊन तपासणीसाठी चिपळूणच्या शासकीय प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. हा भाग कर्नाटकच्या हद्दीत येत असल्यामुळे पाणी तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यासंदर्भात कार्यवाहीबाबत कर्नाटक प्रदूषण मंडळाला कळविले जाईल.- एस. एस. डोके, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, कोल्हापूर.मळीमिश्रित सांडपाण्यामुळेच नदीचे पाणी प्रदूषित होत असून, नांगनूरसह अरळगुंडी, कडलगे व इदरगुच्ची या चार खेड्यांतील लोकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कर्नाटक-महाराष्ट्र हद्दीचे कारण पुढे न करता पाणी प्रदूषित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. जनतेच्या जिवाशी चाललेला हा खेळ थांबवावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.- दिलीप माने, शिवसेना तालुकाप्रमुख, गडहिंग्लज्अरळगुंडी गावालाही दूषित पाण्याचाच पुरवठा होतो. बारमाही पाण्याला दुर्गंधी असते. त्यामुळेच ग्रामस्थ नळाचे पाणी पिण्यासाठी वापरत नाहीत. नळ योजना असूनही त्याचा काहीच फायदा नाही.- सविता संजय कांबळे, सरपंच, अरळगुंडी.ा.इदरगुच्ची गावच्या पूर्वेकडील शेतवडीतील ग्रामस्थ कडलगे गावच्या हद्दीतून हिरण्यकेशी नदीचे पाणी उपसा करून शेतीसाठी वापरतात. पिण्यासाठीदेखील तेच पाणी वापरले जाते. त्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.- शांता शिव्वाप्पा नाईक, सरपंच इदरगुच्चनांगनूरनजीक दूषित होणारे पाणीच पुढे कडलगेला येते. तेच पाणी जॅकवेलद्वारे जलकुंभात टाकून गावात वितरित केले जाते. नळाच्या पाण्याला वास असल्यामुळे ग्रामस्थ बोअर व विहिरीचेच पाणी प्यायला वापरतात. त्यामुळे पाणी प्रदूषण थांबायला हवे.- सुशीला सतीश शिरूर, हिरण्यकेशी नदीच्या पाण्याचे प्रदूषण थांबावे म्हणून नांगनूर ग्रामस्थांचा गेल्या ७/८ वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे; परंतु अजून न्याय मिळालेला नाही. संकेश्वर कारखान्यावर त्वरित कारवाई न झाल्यास जनआंदोलनाबरोबरच न्यायालयातदेखील दाद मागावी लागेल.- अशोक जाधव, उपसरपंच, नांगनूर.सरपंच कडलगे..