शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

हिरण्यकेशी प्रदूषणात सीमावाद

By admin | Updated: November 30, 2014 23:58 IST

लोकांच्या जिवाशी खेळ : कारवाईचा चेंडू कर्नाटकच्या कोर्टात

राम मगदूम - गडहिंग्लज -नांगनूरनजीक होणाऱ्या हिरण्यकेशी नदीच्या पाणी प्रदूषणाची पडताळणी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने घेतलेले पाण्याचे नमुने कर्नाटकच्या हद्दीतील ओढा व नदीपात्रातील आहेत. याप्रश्नी कारवाईचा चेंडूदेखील कर्नाटकच्या कोर्टात ढकलला जाणार आहे. त्यामुळे सुमारे दहा हजार लोकांच्या जिवाशी चाललेला हा खेळ कधी थांबणार? हाच जनतेचा सवाल आहे. (समाप्त)मळीमिश्रित पाणी कारखान्यातून अजिबात बाहेर सोडले जात नाही. मळीचे प्रमाण अधिक असणाऱ्या पाण्याचा वापर करून कंपोष्ट खत तयार केले जाते. उर्वरित पाणी प्रक्रिया करूनच बाहेर सोडले जाते. सुमारे ८० एकर शेतीसाठी त्याचा वापर होतो. कारखान्याचे सांडपाणी नदीत मिसळण्याचा प्रश्नच नाही. ओढ्यातून नदीत मिसळणारे सांडपाणी गटारीचे आहे.- अशोक पाटील, प्र. कार्यकारी संचालक, हिरण्यकेशी सहकारी साखर कारखाना लि., संकेश्वरनांगनूरच्या दूषित पाणीप्रश्नी संबंधित ओढा व नदीत मिसळणाऱ्या पाण्याचे नमुने प्रत्यक्ष स्थळ पाहणीच्यावेळी घेऊन तपासणीसाठी चिपळूणच्या शासकीय प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. हा भाग कर्नाटकच्या हद्दीत येत असल्यामुळे पाणी तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यासंदर्भात कार्यवाहीबाबत कर्नाटक प्रदूषण मंडळाला कळविले जाईल.- एस. एस. डोके, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, कोल्हापूर.मळीमिश्रित सांडपाण्यामुळेच नदीचे पाणी प्रदूषित होत असून, नांगनूरसह अरळगुंडी, कडलगे व इदरगुच्ची या चार खेड्यांतील लोकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कर्नाटक-महाराष्ट्र हद्दीचे कारण पुढे न करता पाणी प्रदूषित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. जनतेच्या जिवाशी चाललेला हा खेळ थांबवावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.- दिलीप माने, शिवसेना तालुकाप्रमुख, गडहिंग्लज्अरळगुंडी गावालाही दूषित पाण्याचाच पुरवठा होतो. बारमाही पाण्याला दुर्गंधी असते. त्यामुळेच ग्रामस्थ नळाचे पाणी पिण्यासाठी वापरत नाहीत. नळ योजना असूनही त्याचा काहीच फायदा नाही.- सविता संजय कांबळे, सरपंच, अरळगुंडी.ा.इदरगुच्ची गावच्या पूर्वेकडील शेतवडीतील ग्रामस्थ कडलगे गावच्या हद्दीतून हिरण्यकेशी नदीचे पाणी उपसा करून शेतीसाठी वापरतात. पिण्यासाठीदेखील तेच पाणी वापरले जाते. त्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.- शांता शिव्वाप्पा नाईक, सरपंच इदरगुच्चनांगनूरनजीक दूषित होणारे पाणीच पुढे कडलगेला येते. तेच पाणी जॅकवेलद्वारे जलकुंभात टाकून गावात वितरित केले जाते. नळाच्या पाण्याला वास असल्यामुळे ग्रामस्थ बोअर व विहिरीचेच पाणी प्यायला वापरतात. त्यामुळे पाणी प्रदूषण थांबायला हवे.- सुशीला सतीश शिरूर, हिरण्यकेशी नदीच्या पाण्याचे प्रदूषण थांबावे म्हणून नांगनूर ग्रामस्थांचा गेल्या ७/८ वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे; परंतु अजून न्याय मिळालेला नाही. संकेश्वर कारखान्यावर त्वरित कारवाई न झाल्यास जनआंदोलनाबरोबरच न्यायालयातदेखील दाद मागावी लागेल.- अशोक जाधव, उपसरपंच, नांगनूर.सरपंच कडलगे..