शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

एलईडी प्रकल्प महापालिकेने स्वत: राबवावा

By admin | Updated: October 28, 2016 23:44 IST

ताराराणी-भाजप आघाडीची मागणी : राज्याकडून पाच कोटी

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या वीज खर्चात बचत करणारा एलईडी बल्ब बसविण्याचा प्रकल्प कोणत्याही ठेकेदारास न देता तो महानगरपालिका प्रशासनाने स्वत: राबवावा, अशी मागणी ताराराणी-भाजप आघाडीच्या वतीने सत्यजित कदम व विजय सूर्यवंशी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. सुमारे बारा कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पास राज्य सरकारकडून विशेष बाब म्हणून पाच कोटी रुपयांचा निधी देण्याची तयारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दाखविली असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. संपूर्ण शहरात वीज आणि खर्चात बचत करणारा हा प्रकल्प तातडीने राबवावा, अशी मागणी गेल्या सहा महिन्यांपासून आम्ही प्रशासनाकडे करीत आहोत, अंदाजपत्रकात त्यासाठी तरतूदही केली आहे; परंतु पुढील कोणतीही प्रक्रिया प्रशासनाने केलेली नाही. जर हा प्रकल्प राबविला तर आज जो साडेआठ कोटी रुपये खर्च येतो, तो चार कोटींपर्यंत खाली येणार आहे. यामुळे महापालिकेचे साडेचार कोटी रुपये वाचणार असून, ते अन्य विकासकामांवर वापरता येतील, असेही यावेळी सांगण्यात आले. प्रली असल्याने तो प्रकल्प मार्चपूर्वी पूर्ण करावा, अशी कदम यांनी मागणी केली. चार ते साडेचार कोटींची बचत शासन दिरंगाई करीत असून, त्यामुळे महापालिकेचे नुकसान होत असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले. अंदाजपत्रकात तरतूद केसध्या संपूर्ण शहरात २४ हजार ६०० पथदिवे असून, त्यावर ७ कोटी २५ लाख रुपये वीज खर्च येतो. शिवाय प्रशासकीय इमारतीतील दिव्यांवर ७५ लाख रुपये वीज खर्च येतो. या खर्चात बचत करायची असेल तर एलईडी बल्ब बसविणे आवश्यक आहे. प्रकल्पास येणारा १२ कोटींचा खर्च केला की पुढील प्रत्येक वर्षात विजेच्या खर्चात पन्नास टक्क्यांनी कपात होणार आहे