शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

करवीरमध्ये ३० गावांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोपार्डे - गेल्या दोन दिवसापासून करवीर तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने नद्याच्या पाणी पातळीत मोठी वाढ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपार्डे - गेल्या दोन दिवसापासून करवीर तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने नद्याच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. प्रमुख मार्गावर असलेल्या नद्यांच्या पुलावर व बंधाऱ्यांवर पुराचे पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. करवीर तालुक्यातील पश्चिमेला असणाऱ्या २५ ते ३० गावांचा यामुळे संपर्क तुटला आहे.

गेले दोन दिवस मुसळधार पावसानेे तालुक्यातील भोगावती कुंभी, तुळसी, पंचगंगा या नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. करवीर तालुक्यात मागील वर्षी सरासरी ६०४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. यावर्षी ती ८४० मिलीमीटर नोंद झाली आहे. तुलनेने यावर्षी सरासरी २३६ मिलीमीटर जास्त पावसाची नोंद झाला आहे. मागील वर्षी याच दिवशी पावसाची नोंद झालेली नव्हती. पण यावर्षी तब्बल १३७ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद आहे. महे बीड, कोगे कुडित्रे या मोठ्या पुलासह दहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत तर, अनेक ओढ्यावरील पूल बुधवारी दिवस-रात्र प्रचंड पाऊस झाल्याने वाहतुकीसाठी बंद झाले आहेत.

फोटो १) महे-बीड दरम्यानचा पूल पाण्याखाली गेला आहे. २) दोन दिवस पडकुंभी नदीला आलेला पूर.

२२ महेबीड पूल