शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

कोल्हापुरात सराफांचा ‘कँडल मार्च’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2016 00:36 IST

केंद्राच्या जाचक निर्णयाचा निषेध : कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे सभासद सहभागी

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या जाचक निर्णयांविरोधात कोल्हापुरात सराफ व्यावसायिकांनी सोमवारी रात्री महाद्वार रोड येथून ‘कँडल मार्च’ काढला. दोन लाखांवरील खरेदीदारास पॅनकार्ड व फॉर्म नंबर ६० व ६१ सराफांनी ग्राहकांकडून भरून घ्यावेत व सहा वर्षे रेकॉर्ड सांभाळावे, असे जाचक निर्णय सरकारने घेतले आहेत.आॅल इंडिया जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलर्स व महाराष्ट्र सराफ सुवर्णकार महामंडळ यांच्या आदेशानुसार राज्यात एकाच दिवशी प्रत्येक जिल्ह्यात सराफ व्यावसायिकांनी सोमवारी ‘कँडल मार्च’ काढण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्हा सराफ व्यापारी संघाशी संलग्न कोल्हापूर सराफ व्यापारी संघाने महाद्वार रोड येथील संभवनाथ चौकातून कँडल मार्चला सुरुवात केली. जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल, कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष सुरेश गायकवाड यांनी या मार्चचे नेतृत्व केले. भेंडे गल्ली, शिवाजी चौक, भाऊसिंगजी रोड, गुजरीमार्गे पुन्हा संभवनाथ चौकात या ‘कँडल मार्च’ची सांगता झाली. या मार्चमध्ये सेक्रेटरी कुलदीप गायकवाड, सुरेश ओसवाल, संचालक किरण गांधी, महेंद्र ओसवाल, सुशीलकुमार गांधी, धर्मपाल जिरगे, सुहास जाधव, पै. बाबा महाडिक, शिवराज पोवार, संपतराव पाटील, सुभाष ग. पोतदार, रूपचंद खे. ओसवाल यांच्यासह प्रकाश बेलवलकर, सुनील मंत्री, सतीश भोजे, स्वप्निल शहा, विजयकुमार भोसले, प्रसाद धर्माधिकारी, दिनकर ससे, चंद्रशेखर नाईक, (हुपरी), गजानन बिल्ले (राधानगरी), आदींचा सहभाग होता.राजू शेट्टींशी चर्चा; आमदार क्षीरसागरांना निवेदनकँडल मार्च झाल्यानंतर सर्व कारागीर आमदार राजेश क्षीरसागर यांच्या शनिवार पेठेतील निवासस्थानी गेले. त्याठिकाणी सराफ व्यापारी संघाचे पदाधिकारी व सुवर्णकारागीरांनी आपली भूमिका राजेश क्षीरसागर यांच्याकडे मांडून त्यांना निवेदन दिले. त्यानंतर खासदार राजू शेट्टी यांच्याशी फोनवरून या प्रश्नांबाबत चर्चा केली, अशी माहिती भरत ओसवाल यांनी सांगितले.