शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
3
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
4
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
5
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
6
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
7
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
8
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
9
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
10
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
11
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
12
झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला
13
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
14
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट
15
दिल्ली-मुंबईसह अनेक शहरांत उद्या बँका बंद राहणार का, पाहा काय म्हटलंय RBI नं?
16
'युक्रेनमधील शांततेसाठी भारतावर कर लावणे आवश्यक', ट्रम्प प्रशासनाचा न्यायालयात युक्तिवाद
17
मुंबई, उपनगरामध्ये मध्ये ईद ए मिलादच्या सुट्टीत बदल, राज्य सरकारने काढले आदेश
18
“छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, ओबीसींवर अन्याय होणार नाही”: CM फडणवीस
19
Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या
20
Video: बंगाल विधानसभेत जोरदार राडा; BJP-TMC आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण...

राज्य सरकारला १० जूनचा अल्टिमेटम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:29 IST

जयसिंगपूर : महाविद्यालयातील विविध अनावश्यक विभागांच्या फी रद्द करावी व ट्युशन फीमध्ये ५० टक्के सवलत द्यावी, यासाठी गेल्या आठ ...

जयसिंगपूर : महाविद्यालयातील विविध अनावश्यक विभागांच्या फी रद्द करावी व ट्युशन फीमध्ये ५० टक्के सवलत द्यावी, यासाठी गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून संयुक्त विद्यार्थी संघटनेच्यावतीने लढा सुरू आहे. याबाबत १० जूनपर्यंत कोणताही निर्णय घेतला नाहीतर राज्य सरकारविरोधात विद्यार्थी संघटना तीव्र आंदोलन करेल, असा इशारा पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्ष स्वप्निल पवार यांनी दिला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयातील विविध अनावश्यक विभागांच्या फी रद्द करण्यासाठी आणि ट्युशन फीमध्ये ५० टक्के सवलत मिळण्यासाठी लढा सुरू आहे. अशाप्रकारची चळवळ सुरू असताना जवळपास चाळीसहून अधिक लोकप्रतिनिधींसोबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चाही केली आहे.

दरम्यानच्या काळात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रथमेश निकम, प्रदेशाध्यक्ष संकेत कचरे, प्रदेश महासचिव संकेत पाटील, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष स्वप्निल पवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. त्यावर सामंत यांनी बैठकीचे आश्वासन दिले होते. अद्यापही सरकारने बैठक आयोजित केलेली नाही. त्यामुळे १० जूनअखेर याबाबत तोडगा निघाला नाहीतर राज्य सरकारविरोधात विद्यार्थी संघटना तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.