शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

‘केल्याने होत आहे रे...आधी..’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 01:22 IST

शेतकरी व कामगार या दोन घटकांना बरोबर घेऊन सहकार चळवळीत काम करताना विश्वास संपादन करणे, हेच सूत्र महत्त्वाचे आहे. माझ्या कार्यक्षेत्रात हेच सूत्र वापरण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. यामुळेच सहकार

ठळक मुद्दे नेहमीच मनात ठेवून प्रत्यक्ष कृतीद्वारे काम करावे लागेल, असे मला मनापासून वाटते.

शेतकरी व कामगार या दोन घटकांना बरोबर घेऊन सहकार चळवळीत काम करताना विश्वास संपादन करणे, हेच सूत्र महत्त्वाचे आहे. माझ्या कार्यक्षेत्रात हेच सूत्र वापरण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. यामुळेच सहकार चळवळीच्या रथाची ही दोन चाके गतिमान होताना दिसत आहेत. ‘केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे’ हे मात्र नक्की!

सहकार चळवळीचा मूलभूत पाया शेतकरी व कामगार वर्गानेच घातला आहे. चळवळ यशस्वी व्हायची असेल, तर अशा पायाभूत काम करणाऱ्या घटकांना विश्वासात घेऊन काम करावे लागते, हा माझा अनुभव आहे. एकदा का विश्वास निर्माण झाला की, समन्वय साधता येतो. नवनवीन प्रयोग करताना या घटकांचा अधिक लाभ मिळतो. या घटकांकडे दुर्लक्ष झाल्यास चळवळीचा हेतू बिघडतो. सद्य:स्थितीला शेती उत्पादन हा विषय चिंतनाचा बनला आहे. दिवसेंदिवस शेतकºयांचे प्रश्न गंभीर स्वरूपाने पुढे येत आहेत, अशा प्रश्नांकडे पाठ फिरवून चालणार नाही. उदा. शिरोळ तालुक्यातील क्षारपड झालेल्या हजारो एकर नापिक जमिनी व या संकटातून आर्थिकदृष्ट्या हतबल झालेला शेतकरी हे वास्तव नाकारता येण्यासारखे नाही. याप्रश्नी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून आम्ही अशा शेतकºयांना एकत्रित करून जमीन क्षारपडमुक्त करण्याचा विडा उचलला आहे.

कामगार व कष्टकरी हा वर्ग उत्पादनाशी निगडित असला तरी सर्व क्षेत्रांंत येऊ पाहत असलेले अद्ययावत तंत्रज्ञान कामगारांना देऊन त्यांना प्रशिक्षित करण्याची गरज आहे. यासाठी त्यांची मानसिकता तयार करणे व दर्जेदार उत्पादनानंतर त्यांना त्याचा लाभ उपलब्ध करून देण्याचे काम योग्य वेळी झाले पाहिजे, ही माझी भूमिका आहे.- गणपतराव पाटील, अध्यक्ष श्री दत्त साखर कारखाना, शिरोळ.बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी रोजगार मेळाव्यातून आमचे प्रयत्नही सुरू आहेत. कामगार व कर्मचारी यांची नोकर वर्ग एवढीच व्याख्या न करता तेही समाजाचे महत्त्वपूर्ण घटक आहेत. प्रत्येकांशी संवाद साधण्याचे काम करीत राहिल्याने कामगार वर्गाशीही आमचे नेहमीच जिव्हाळ्याचे नाते तयार झाले आहे. कारण शेतकरी व कामगार यांच्या विश्वासावरच पुढे जायचे आहे. ते नेहमीच मनात ठेवून प्रत्यक्ष कृतीद्वारे काम करावे लागेल, असे मला मनापासून वाटते.