शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

बिया निर्मिती बँक स्थापन करण्याचा मानस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिरोळ : वातावरणातील बदल व अन्य कारणांमुळे माणसांचे आरोग्य असुरक्षित झाले आहे. अशावेळी निरोगी व तंदुरुस्त ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरोळ : वातावरणातील बदल व अन्य कारणांमुळे माणसांचे आरोग्य असुरक्षित झाले आहे. अशावेळी निरोगी व तंदुरुस्त शरिरासाठी चांगला व सकस आहार महत्त्वाचा आहे. त्यामुळे देशी वाणाच्या बिया संकलित करून त्यांची लागवड करण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा. आगामी काळात महिलांच्या पुढाकारातून दुर्मीळ देशी वाण बिया निर्मिती बँक स्थापन करण्याचा मानस आहे, असे प्रतिपादन दत्त कारखान्याचे अध्यक्ष उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी केले.

शिरोळ येथे दत्त कारखान्याचे संस्थापक संचालक व माजी आमदार स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील सोशल फाऊंडेशनच्यावतीने शेडशाळ (ता. शिरोळ) येथील महिला बचत गटांच्या महिलांची देशी वाण बियाण्यांची लागवड व संगोपन याविषयी दत्त साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर गुरुवारी बैठक झाली. या बैठकीत आगामी काळात देशी वाण बियांची बँक स्थापन करण्याबाबत महिलांनी सर्वानुमते मान्यता दिली.

यावेळी शमा पठाण, जयश्री शिरढोणे, आक्काताई मगदूम, मालन आवळे, सुरेखा मानकापुरे, सुनीता कोळेकर, भय्यासाहेब पाटील, ए. एस. पाटील, रवी पवार, काका चौगुले, संजय मगदूम, सुरेश केरीपाळे, महेश चौगुले, ऋषिकेश मिठारी, रावसाहेब चौगुले उपस्थित होते.

फोटो - ०८०७२०२१-जेएवाय-०५

फोटो ओळ - शिरोळ येथे दत्त कारखाना कार्यस्थळावर दत्तचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी मार्गदर्शन केले.