शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

आजऱ्यात वायू गुणवत्ता तपासणीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:28 IST

महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत माझी वसुंधरा अभियान राबविण्यात येत आहे. अभियानाची आजरा नगरपंचायतीमार्फत अंमलबजावणी सुरू आहे. ...

महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत माझी वसुंधरा अभियान राबविण्यात येत आहे. अभियानाची आजरा नगरपंचायतीमार्फत अंमलबजावणी सुरू आहे. या अभियानासंबंधित पंचतत्त्वावर विविध कामे करण्यात येत आहेत.

आजरा नगरपंचायतीतर्फे शहरातील वायू गुणवत्ता नियंत्रणात राहण्यासाठी जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत.

शहरातील व्यापारी क्षेत्र, रहिवासी क्षेत्र व घनकचरा व्यवस्थापन केंद्राच्या ठिकाणी वायू गुणवत्ता तपासणी करण्यात येत आहे. वायू गुणवत्ता तपासणीमुळे शहरातील वायू प्रदूषणाबाबत माहिती मिळणार आहे.

-------------------------

* शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, या हेतूने वायू गुणवत्ता तपासणी सुरू आहे. वायू प्रदूषणाबाबत जनजागृती व उपाययोजनाही करण्यात येणार आहेत.

- ज्योत्स्ना चराटी, नगराध्यक्षा, आजरा नगरपंचायत.

-------------------------

फोटो ओळी :

आजरा नगरपंचायतीच्या टेरेसवर वायू गुणवत्ता तपासणीवेळी अरविंद पारपोलकर, प्रवीण करपे, संतोष कांबळे, रमेश कांबळे आदी.

क्रमांक : १५०१२०२१-गड- ११