शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

कोथळीत महाविकास आघाडी विरुद्ध अपक्ष अशी लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:01 IST

कोथळी (ता. करवीर) येथील ग्रामपंचायतीसाठी चार प्रभागांतून ११ जागांची निवडणूक लागली होती गावच्या इतिहासात प्रथमच निवडणूक बिनविरोध करण्यात शेतकरी ...

कोथळी (ता. करवीर) येथील ग्रामपंचायतीसाठी चार प्रभागांतून ११ जागांची निवडणूक लागली होती गावच्या इतिहासात प्रथमच निवडणूक बिनविरोध करण्यात शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी संघटना, शिवसेना यांनी एकत्र येऊन निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले. यामध्ये शरद केरबा पाटील, वैशाली दिलीप पाटील, सुनीता केदारी बुवा, प्रभाग क्रमांक दोनमधून महिपती शिवाजी कुंभार, प्रभाग क्रमांक तीन रुपाली विलास पाटील, प्रभाग क्रमांक चारमधून पद्मा सागर पाटील, मनीषा सागर टिपुगडे यांची बिनविरोध निवडून आले तर अन्य चार जागांसाठी अपक्ष उमेेेदवारासह ८ उमेदवार निवडून रिंगणात आहेत.

महाविकास आघाडीचे नेतृत्व भोगावती साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष के. बी. पाटील, जयदीप आमते, मोहन पाटील करत आहे.