शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

कौटुंबिक समस्यांमध्ये होतेय वाढ!

By admin | Updated: March 18, 2015 23:58 IST

सात तालुक्यांतील चित्र : राज्य महिला आयोग - जिल्हा समन्वय संस्थेचा वार्षिक अहवाल

अमर मगदूम - राशिवडे -हुंड्यासाठी त्रास, मूल होत नाही, अशा अनेक कारणांमुळे अनेक कुटुंबांचे स्वास्थ्य बिघडून संसार उद्ध्वस्त झाले. मात्र, बदलत्या जीवनशैलीत कौटुंबिक समस्येने अनेकांचे संसार देशोधडीला लागत आहेत. कौटुंबिक समस्येत मानसिक जाच, शिवीगाळ, अपमानकारक वागणूक, छेडछाड ही किरकोळ कारणे गंभीर स्वरूप घेत आहेत. राज्य महिला आयोग व जिल्हा समन्वय संस्थेच्या वार्षिक अहवालात कौटुंबिक समस्येपेक्षा इतर कारणांमध्ये कमालीची घट नोंदविली आहे.हुंडा, मूल होत नाही, सासू-सुनेचे पटत नाही, दारू पिऊन मारहाण, चारित्र्यावर संशय, अशिक्षित या व अशा अनेक कारणांमुळे अनेक कुटुंबांत वाद होऊन अनेकांनी पोलीस ठाण्याच्या चकरा मारण्यातच संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. अशा घटना टाळण्यासाठी राज्य शासनाने राज्य महिला आयोगाची स्थापना करून तालुकानिहाय महिला समुपदेशन केंद्राची निर्मिती केली आहे. या समुपदेशन केंद्रात येणाऱ्या तक्रारींचे स्वरूप पाहता कौटुंबिक समस्येचे प्रमाण अधिक आहे.सोशल मीडिया, मोबाईल, टी.व्ही.च्या युगात कौटुंबिक समस्यांही बदलताना दिसत आहेत. सासू, सून, पती, भावजय, दीर, सासरे, अशा नात्यांमध्ये अविश्वासाने वाद निर्माण होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यातून वैवाहिक जीवन संपुष्टात येणे, आत्महत्या, नैराश्य अशा घटनांमध्ये वाढ होत आहे.स्त्रियांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, त्यांना घटनेने दिलेले अधिकार व मानवाधिकार यांची माहिती व्हावी, यासाठी मासूम, सदाफुली, साथी यासारखी गावपातळीवरील केंद्रे कार्यरत आहेत. स्त्रियांवरील हिंसा हा संपूर्ण समाजाचा प्रश्न आहे, ही जाणीव निर्माण केल्यास त्याविरोधात एकत्रित प्रयत्न करता येतील.                                                                                                                                       - सुशीलाबेन शहा,                                                                                                                     अध्यक्षा, राज्य महिला आयोगनात्यांमध्ये किरकोळ कारणाने व अविश्वासामुळे वाद निर्माण होतात. त्याचे स्वरूप किरकोळ असते, तर कधी गंभीर असते. अशावेळी समुपदेशनाची गरज असते. या प्रक्रियेत न्याय तर मिळणारच; पण अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाते. तालुकावार अशा समुपदेश केंद्रांची निर्मिती करण्यात आली असून, महिलांनी आपल्यावर होणारे अत्याचार सहन न करता केंद्रात जाऊन तक्रार नोंदवावी. तक्रारदाराचे नाव, पत्ता गोपनीय ठेवला जातो.                                                                                                                       - आनंदा शिंदे-राशिवडेकर,                                                                                                          जिल्हा समन्वयक, महाराष्ट्र राज्य महिला आयोगमारहाण हे स्त्रियांवरील हिंसेचे उघड स्वरूप आहे. मानसिक जाच, शिवीगाळ, हीन वागणूक, लैंगिक छळ, छेडछाड त्याबरोबर सतत नियंत्रण ठेवणे, निर्णय घेऊ न देणे, स्वातंत्र्य नाकारणे ही महिलांवरील हिंसाच आहे. या हिंसेचा परिणाम स्त्रियांच्या मनावर, शरीरावर आणि संपूर्ण आयुष्यावर होत असतो. पीडित महिलांनी आयुष्यभर त्रास सहन करीत बसण्यापेक्षा महिला समुपदेशन केंद्रात आपली तक्रार नोंदविली पाहिजे. अशा पीडितांनी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी, समुपदेशक यांनी मार्गदर्शन करावे.                                                                                                                - चित्रा वाघ, सदस्या, राज्य महिला आयोगतालुका / हुंड्यासाठीदारू पिऊन मूल चारित्र्याचामुलगाअशिक्षितपतीचे सासू-सुनेचेकौटुंबिक जिल्हात्रासमारहाणहोत नाहीसंशयहोत नाहीअनैतिक संबंधवादसमस्याकागल१२७११८२०३४२९३९कोल्हापूर०३१००१०३१राधानगरी१२२२६१०१३४४२०२३भुदरगड५१२३१५४-११२३१२हातकणंगले८१३५१२५-१५१७२३पन्हाळा३४६५७४३५३४गडहिंग्लज१२७४१५५-८१५१४