शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वाढीव नुकसानभरपाई द्या - राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रुकडी माणगाव - महापुरामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला असून सरकारने वाढीव नुकसानभरपाई द्यावी.याकडे लक्ष वेधण्यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रुकडी माणगाव - महापुरामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला असून सरकारने वाढीव नुकसानभरपाई द्यावी.याकडे लक्ष वेधण्यासाठी आक्रोश मोर्चात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.

पूरग्रस्तांच्या न्याय मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पूरग्रस्तांच्या आक्रोश मोर्चाच्या नियोजनासाठी रुई येथे चौदा गावातील शेतकऱ्यांची बैठक झाली.याप्रसंगी ते बोलत होते.

माजी खासदार शेट्टी म्हणाले, पंचगंगा नदीमुळे हातकणंगले तालुक्यातील आठ गावांना फटका बसला. हजारो एकरातील ऊस पीक खराब झाले आहे. झालेले आर्थिक नुकसान हे भरून निघणार नसून शासनाने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे.मदत करताना हात आखडता घेऊ नये.नुकसानभरपाईसंदर्भातील निर्णय बदलावा यासाठी शेतकऱ्यांनी २३ तारखेच्या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन केले.

याठिकाणी अनेक पूरबाधित नागरिक यांनी व्यथा व अडचणी मांडल्या तसेच नदीपात्राची रुंदी व उंची वाढण्यासाठी नदीतील वाळू उपसा व माती उत्खनन्नास परवानगी द्यावी अशी मागणी बहुतांश शेतकऱ्यांनी केली.

यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, तालुकाध्यक्ष आप्पा येडके,माजी तालुकाध्यक्ष राजाराम देसाई, माजी उपसभापती अरुण मगदूम, कुमार जगोजे, रमेश भोजकर, ॲड. सुरेश चौगुले ,आण्णासोा मगदूम उपस्थित होते.

चौकट जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पंचगंगा नदी ते अलमट्टी बोगद्यापर्यंत अंडरग्राऊंड ड्रेनेज बांधण्याचे पर्याय एका सभेत सुचविल्याचा दाखला देण्यात आला.यावर पंचगंगा पुरावर हा पर्याय नसल्याचे अनेकांनी मत व्यक्त केले.

Sent from Yahoo Mail on Android