शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव नुकसानभरपाई द्या - राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रुकडी माणगाव - महापुरामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला असून सरकारने वाढीव नुकसानभरपाई द्यावी.याकडे लक्ष वेधण्यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रुकडी माणगाव - महापुरामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला असून सरकारने वाढीव नुकसानभरपाई द्यावी.याकडे लक्ष वेधण्यासाठी आक्रोश मोर्चात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.

पूरग्रस्तांच्या न्याय मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पूरग्रस्तांच्या आक्रोश मोर्चाच्या नियोजनासाठी रुई येथे चौदा गावातील शेतकऱ्यांची बैठक झाली.याप्रसंगी ते बोलत होते.

माजी खासदार शेट्टी म्हणाले, पंचगंगा नदीमुळे हातकणंगले तालुक्यातील आठ गावांना फटका बसला. हजारो एकरातील ऊस पीक खराब झाले आहे. झालेले आर्थिक नुकसान हे भरून निघणार नसून शासनाने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे.मदत करताना हात आखडता घेऊ नये.नुकसानभरपाईसंदर्भातील निर्णय बदलावा यासाठी शेतकऱ्यांनी २३ तारखेच्या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन केले.

याठिकाणी अनेक पूरबाधित नागरिक यांनी व्यथा व अडचणी मांडल्या तसेच नदीपात्राची रुंदी व उंची वाढण्यासाठी नदीतील वाळू उपसा व माती उत्खनन्नास परवानगी द्यावी अशी मागणी बहुतांश शेतकऱ्यांनी केली.

यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, तालुकाध्यक्ष आप्पा येडके,माजी तालुकाध्यक्ष राजाराम देसाई, माजी उपसभापती अरुण मगदूम, कुमार जगोजे, रमेश भोजकर, ॲड. सुरेश चौगुले ,आण्णासोा मगदूम उपस्थित होते.

चौकट जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पंचगंगा नदी ते अलमट्टी बोगद्यापर्यंत अंडरग्राऊंड ड्रेनेज बांधण्याचे पर्याय एका सभेत सुचविल्याचा दाखला देण्यात आला.यावर पंचगंगा पुरावर हा पर्याय नसल्याचे अनेकांनी मत व्यक्त केले.

Sent from Yahoo Mail on Android