शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

जमिनीचा मोबदला न दिल्यास ८ तारखेला रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:17 IST

कोल्हापूर : काळम्मावाडी धरणग्रस्तांना गेल्या ४० वर्षांपासून पाण्याबाहेरील हक्काच्या जमिनीच्या मोबदल्यासाठी भीक मागण्याची वेळ येत आहे. त्यामुळे आमच्या जमिनीमध्ये ...

कोल्हापूर : काळम्मावाडी धरणग्रस्तांना गेल्या ४० वर्षांपासून पाण्याबाहेरील हक्काच्या जमिनीच्या मोबदल्यासाठी भीक मागण्याची वेळ येत आहे. त्यामुळे आमच्या जमिनीमध्ये जाण्यासाठी वन विभागाने अटकाव करू नये किंवा त्याचा तात्काळ मोबदला द्यावा, अन्यथा ८ जुलै रोजी राधानगरी वन कार्यालयासमाेरील निपाणी-फोंडा मार्गावर रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा काळम्मावाडी धरणग्रस्त संघटनेने गुरुवारी दिला. याबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.

दूधगंगा प्रकल्पात नऊ गावे व एक वाडी विस्थापित झाली असून काही शेतकऱ्यांची पाण्याच्या बुडित क्षेत्राबाहेर ५२९ हेक्टर जमीन शिल्लक राहिली आहे. यापैकी १६१ हेक्टर जमिनीचे अंतिम निवाडे होऊन १५ टक्के व्याजासह रक्कम देण्यात आली. उर्वरित ३३२ हेक्टर जमिनीचा मोबदला धरणग्रस्तांना मिळालेला नाही. या जमिनी वन विभागाला हव्या असल्याने त्यांच्यासोबत धरणग्रस्तांचा पाठपुरावा सुरू आहे. मात्र विभागाकडून चालढकल केली जात आहे. त्यामुळे आमच्या जमिनीमध्ये जाण्यास वन विभागाचा अटकाव झाल्यास जशास तसे उत्तर देऊ किंवा जमिनीचा तात्काळ मोबदला देण्यात यावा, अन्यथा निपाणी-फोंडा मार्गावर रास्ता रोको केला जाईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

--