शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

गस्तीच्या नावाखाली ‘मस्ती’ केल्यास गुन्हे

By admin | Updated: August 18, 2015 00:44 IST

विनाकारण रस्त्यावर येऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्यास गुन्हे

कोल्हापूर : करवीर तालुक्यात कुठेही चोरांचा सुळसुळाट नाही. सांगरूळ, आमशी, म्हारूळ, खाटांगळे, कसबा बीड, खुपिरे, वरणगे, वडणगे, आंबेवाडी, केर्ली, बालिंगा, दोनवडे, आदी परिसरांत चोरांचा वावर असल्याची अफवा आहे. त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये, ग्रामस्थांनी गावांतून रात्रग्रस्त घालू नये, त्यांनी स्वत:च्या घरांचे रक्षण करावे, विनाकारण रस्त्यावर येऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्यास गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांनी दिला आहे. दुष्काळामुळे बिहार, उस्मानाबाद येथील चोरट्यांच्या टोळ्या गावा-गावांत फिरत असल्याच्या चर्चेने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे गावा-गावात लोक गस्त घालत आहेत. मात्र, या गस्तीमुळे नोकरीवरून घरी जाणाऱ्या लोकांना अडवून त्रास देणे, चोर समजून निरपराध नागरिकांना अमानुषपणे मारहाण करणे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे असे प्रकार झाल्यास किंवा गस्तीसाठी रस्त्यावर धारदार हत्यारे घेऊन रस्त्यावर फिरल्यास येथून पुढे गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा ढोमे यांनी दिला आहे. एखादी व्यक्ती संशयितरीत्या दिसून आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. ग्रामस्थांनी आपापल्या घरामध्ये रात्रीच्या वेळी शांत झोप घ्यावी. चोरांच्या नावाखाली एकमेकांच्या वैमनस्याच्या डावपेचातून काही लोक घरांवर दगड मारण्याचे प्रकार करत असल्याचे समजते. असे प्रकार गावागावांत घडत असून यासंदर्भात तक्रार आल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे ढोमे यांनी सांगीतले.