शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
4
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
5
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
6
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
7
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
8
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
9
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
10
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
11
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
12
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
13
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
14
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
15
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
16
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
17
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
18
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
19
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
20
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं

ग्रामीण साहित्य समाजाला दिशा देणारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:18 IST

कोल्हापूर : ग्रामीण साहित्याचा बाज वेगळा आहे. या ग्रामीण भागातील लेखकांच्या लेखणीमधून निर्मित होणारे साहित्य समाजाला ...

कोल्हापूर : ग्रामीण साहित्याचा बाज वेगळा आहे. या ग्रामीण भागातील लेखकांच्या लेखणीमधून निर्मित होणारे साहित्य समाजाला दिशा देणारे आहे. जे घडलं, जे सोसलं त्याचे प्रतिबिंब विजय पाटील लिखित ‘आम्ही जगाचे कैवारी’ या पुस्तकात स्पष्टपणे उमटले आहे. समाजाला अशा साहित्याची गरज आहे, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक इंद्रजित देशमुख यांनी गुरुवारी केले.

येथील वाचनकट्टा निर्मित आणि विजय शहाजी पाटील लिखित ‘आम्ही जगाचे कैवारी’ या पुस्तकाच्या ऑनलाइन प्रकाशनावेळी ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के प्रमुख उपस्थित होते. विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन झाले. या पुस्तकाचे लेखक विजय पाटील यांच्या हातामध्ये असणारा पाना त्यांची लेखणी बनला आहे. या दर्जेदार लेखणीतून आणखी साहित्याची मांडणी व्हावी, असे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले. विजय पाटील हे बदलाला सामोरे जाणारे लेखक असून त्यांची पहिली साहित्यकृती आम्ही जगाचे कैवारी वाचकांना आवडेल असा आशावाद डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला. यावेळी सदिच्छा फाउंडेशनचे सुहास रोमाने, कौस्तुभ यादव, सचिन मुळे, विष्णू पावले, संजय पाटील, आनंद पाटील उपस्थित होते. वाचनकट्ट्याचे संकल्पक युवराज कदम यांनी प्रास्तविक केले. बी. डी. कुंभार यांनी आभार मानले.

फोटो (१९०७२०२१-कोल-आम्ही जगाचे कैवारी पुस्तक) : शिवाजी विद्यापीठात गुरुवारी ‘आम्ही जगाचे कैवारी’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. रणधीर शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी शेजारी डॉ. डी. टी. शिर्के, विजय पाटील, इंद्रजित देशमुख, युवराज कदम आदी उपस्थित होते.