शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

१ मेपासून धान्य वितरण बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रास्त भाव दुकानदारांना विमा कवच अथवा मृत्युमुखी पडलेल्या परवानाधारकांना कोणतीही आर्थिक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रास्त भाव दुकानदारांना विमा कवच अथवा मृत्युमुखी पडलेल्या परवानाधारकांना कोणतीही आर्थिक मदत शासनाकडून मिळालेली नाही. याबाबत वारंवार मागणी करूनही कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने १ मे २०२१ पासून राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी धान्य वितरण व धान्य वाटप बंद करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे, याबाबतचे निवेदन इचलकरंजी शहर रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेच्यावतीने पुरवठा निरीक्षक अमित डोंगरे यांना देण्यात आले.

कोरोनामुळे एखाद्या दुकानदाराचा मृत्यू झाल्यास त्याला तत्काळ आर्थिक मदत व ५० लाख रुपये विमा कवच मिळावे, राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य वाटप करताना प्रति क्विंटल १ ते १.५ किलो घट येते, ती घट ग्राह्य धरण्यात यावी व शासकीय धान्य गोदामामधून धान्य दुकानदारांना ५० किलो ८०० ग्रॅम वजनाची पोती देण्यात यावीत, असे निवेदनात म्हटले आहे.

शिष्टमंडळात बाबासाहेब मुजावर, दिनकर पाटील, पांडुरंग सुभेदार, आनंदा पोवार, नामदेव पाटील, दीपक ढेरे, उत्तम पाटील आदींचा समावेश होता.

फोटो ओळी

१५०४२०२१-आयसीएच-०१

इचलकरंजी शहर रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेच्यावतीने पुरवठा निरीक्षक अमित डोंगरे यांना निवेदन देण्यात आले.