शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

१ मेपासून धान्य वितरण बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रास्त भाव दुकानदारांना विमा कवच अथवा मृत्युमुखी पडलेल्या परवानाधारकांना कोणतीही आर्थिक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रास्त भाव दुकानदारांना विमा कवच अथवा मृत्युमुखी पडलेल्या परवानाधारकांना कोणतीही आर्थिक मदत शासनाकडून मिळालेली नाही. याबाबत वारंवार मागणी करूनही कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने १ मे २०२१ पासून राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी धान्य वितरण व धान्य वाटप बंद करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे, याबाबतचे निवेदन इचलकरंजी शहर रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेच्यावतीने पुरवठा निरीक्षक अमित डोंगरे यांना देण्यात आले.

कोरोनामुळे एखाद्या दुकानदाराचा मृत्यू झाल्यास त्याला तत्काळ आर्थिक मदत व ५० लाख रुपये विमा कवच मिळावे, राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य वाटप करताना प्रति क्विंटल १ ते १.५ किलो घट येते, ती घट ग्राह्य धरण्यात यावी व शासकीय धान्य गोदामामधून धान्य दुकानदारांना ५० किलो ८०० ग्रॅम वजनाची पोती देण्यात यावीत, असे निवेदनात म्हटले आहे.

शिष्टमंडळात बाबासाहेब मुजावर, दिनकर पाटील, पांडुरंग सुभेदार, आनंदा पोवार, नामदेव पाटील, दीपक ढेरे, उत्तम पाटील आदींचा समावेश होता.

फोटो ओळी

१५०४२०२१-आयसीएच-०१

इचलकरंजी शहर रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेच्यावतीने पुरवठा निरीक्षक अमित डोंगरे यांना निवेदन देण्यात आले.