शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

एकाला न्याय देताना, दुसऱ्यांवर अन्याय; महापालिकेतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:26 IST

कोल्हापूर : महापालिकेच्या सेवेत असताना मयत झालेल्या १३ कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांना नियुक्तीपत्र देण्यात आले असले तरी यामध्ये वशिलेबाजी ...

कोल्हापूर : महापालिकेच्या सेवेत असताना मयत झालेल्या १३ कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांना नियुक्तीपत्र देण्यात आले असले तरी यामध्ये वशिलेबाजी किंवा भ्रष्टाचार झाला असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळत आहेत.

महापालिकेच्या मंजूर आस्थापनेवरील रिक्त कनिष्ठ लिपिक, मुकादम तथा लिपिक व पहारेकरी या पदावर पात्र वारसदारांना नियुक्तीस प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी मान्यता दिली आहे. त्यांना गेल्या सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्रे देण्यात आली. श्वेता शिंदे, संकेत शिंदे, शुभम जिरंगे, शुशांत कांबळे, रोहित जाधव, सौरभ तावडे, बालमुकुंद पाटील, चंद्रकांत बुचडे, सुनील करडे, वर्षा भंडारे, दत्ता डवरे, शिवाजी पाटील व श्रीधर कांबळे अशी नियुक्तीपत्रे देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांना नोकरी मिळाली, ही गोष्ट आनंददायक असली तरीही या नियुक्तीबदल काही कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आहेत. कनिष्ठ लिपिक आणि मुकादम कम क्लार्क या नेमणुकांमध्ये हा प्रकार घडला असल्याचे सांगण्यात येते. एकसारखी पात्रता असतानाही काही ठराविक कर्मचाऱ्यांना वरची पदे दिली आहेत. १० ते १५ पूर्वीपासून काम करणाऱ्या शिपायांवर अन्याय असल्याचे मानले जात आहे. त्यांना बढती कधी मिळणार, असा प्रश्न या निमित्ताने तयार झाला आहे. महापालिकेत अनेक विभागात अगोदरपासून काम करणारे चतुर्थश्रेणीतील कर्मचारी बढतीच्या प्रतीक्षेत आहेत; परंतु त्यांना बढती न मिळाल्यामुळे अन्याय झाला आहे. दहा वर्ष अगोदरपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपेक्षा जादा पगार या नवीन नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. हाही एक प्रकारचा अन्यायच असल्याची त्यांची भावना झाली आहे.

.