शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
3
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
4
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
5
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
6
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
7
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
8
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
9
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
10
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
11
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
12
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
13
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
14
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
15
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
16
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
17
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
18
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
19
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा

चिंचवाडला शुद्ध पाणी द्या, अन्यथा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:20 IST

उदगाव : चिंचवाड (ता. शिरोळ) येथे शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी आठ वर्षांपूर्वी पेयजल योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. ...

उदगाव : चिंचवाड (ता. शिरोळ) येथे शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी आठ वर्षांपूर्वी पेयजल योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पाणी फिल्टर करणारे यंत्रच बंद अवस्थेत होते. दुरुस्ती करूनही शेवाळयुक्त पाणीपुरवठा होत असून, योग्य प्रमाणात तुरटी व टीसीएलचे प्रमाण ठेवण्यात येऊन गावाला शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशा मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते आप्पासो कदम यांनी दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, चिंचवाड गावाला शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी आठ वर्षांपूर्वी पेयजल योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या माध्यमातून गावाला शुद्ध पाणीपुरवठा केला जातो. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून फिल्टर सेवा बंद होती. याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाले होते. काही दिवसांपूर्वी फिल्टरचे काम केले आहे. तरीही गावाला शेवाळयुक्त पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पाणी शुद्ध करण्यासाठी वापरण्यात येणारी तुरटी व टीसीएल पावडरचे प्रमाण योग्य प्रमाणात न ठेवल्यामुळे पाणी शुद्धिकरण व्यवस्थित होत नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीने शुद्ध पाणीपुरवठा करावा, अन्यथा उपोषण करण्याचा इशारा कदम यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.