शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शेतकऱ्यांना दाम, पोरांना काम पाहिजे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 00:57 IST

कोल्हापूर-मलकापूर 55 कि.मी. तानाजी पोवार । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘आवं, निवडणूक सुरू हाय; पण इकडं उमेदवारच नाय ...

कोल्हापूर-मलकापूर55 कि.मी.तानाजी पोवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘आवं, निवडणूक सुरू हाय; पण इकडं उमेदवारच नाय तसा प्रचारबी नाय. सारी निवडणूक तिकडंच आणि कुणीबी येईना, आमच्यासाठी कुणी हाय व्हय?... ह्यो पैसंवाल्यांचा ख्योळ. त्यो मोदी येऊ दे, नायतर काँग्रेसवाले; सगळी सारखीच. आमचं शेतात जायचं चुकणार हाय काय?’ अशी प्रतिक्रिया देत एका शेतकऱ्याने भावनांना वाट करून दिली.‘लोकमत’च्या प्रतिनिधीने बसमधून प्रवास करीत हातकणंगले मतदार-संघातील बांबवडे, शाहूवाडी, मलकापूर मार्गांवरील प्रवाशांच्या भावना जाणल्या. नोकरी मिळत नसल्याने धंदा केला; पण तोही सरकारच्या धोरणामुळे हातबट्ट्यात आल्याची प्रतिक्रिया काहींनी दिली. नव्या सरकारने तरुणांसाठी नोकºया तयार कराव्यात, अशी भावना व्यक्तकेली.येळाणे-मलकापूर येथील ज्ञानू सुतार म्हणाले, ‘इलेक्शन आली की नेत्यास्नी आमी दिसतोय; नंतर कुणी ढुंकूनबी बघत नाय. शेतकऱ्यांसाठी कुणीबी नाय, एकटा शेट्टी किती भांडणार, त्यो तरी बरं हाय बाबा.’ बांबवडे येथील बाळासाहेब पाटील म्हणाले, शेतकºयांची द्विधा अवस्था झालीय. शेतीमालाला भाव नाही, सरकारला फक्त उद्योजकच पाहिजे, असं दिसतंय. आळतूरचे शिवाजी चौगुले म्हणाले, कॉम्प्युटर-बिम्प्युटर आम्हाला माहीत नाही, शेतातलं पिकलेलं कधी विकणार? हे सरकारनं सांगावं.वाळू धोरणाचा परिणामउचगावचे वाळू व्यावसायिक संपत माने गावठी औषध आणण्यासाठी बांबवडेला जात होते. ते म्हणाले, सरकारच्या वाळू धोरणाने व्यवसायाची वाट लागली, अनेकांनी ट्रक विकले, बांधकाम व्यवसायही कोलमडला.नोटाबंदी, पेट्रोल-डिझेल दरवाढीने सामान्यांचे कंबरडे मोडले. हाच पैसा उद्योजकांना पुरवला जातोय, तेही पैसे बुडवतात.