शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरीच जिल्हा बॅँकेचे तारणहार

By admin | Updated: August 12, 2014 23:23 IST

सर्वसाधारण सभेकडे लक्ष : बिगरशेती कर्ज व्यवहारानेच जिल्हा बॅँक तोट्यात

प्रकाश पाटील - कोपार्डे  -- जिल्हा बॅँकेन सन २०१३-१४ मध्ये शेतकऱ्यांना वितरीत केलेल्या ११७८.१४ कोटी रुपये कृषी कर्जांपैकी जून २०१४ अखेर १०६२.८५ कोटी रुपये शेतकऱ्यांनी कर्जाची परतावा केला असून याचे वसुलीचे शेकडा प्रमाण ९० टक्के आहे. याऊलट बिगर शेती कर्ज व्यवहारामध्ये असणारा एन.पी.ए पाहिल्यास जिल्हा बॅँकेला तोट्यात घालविण्यात याच संस्था कारणीभूत आहेत, हे स्पष्ट झाले असून जिल्हा बॅँकेला शेतकऱ्यांनीच तारल्याचे शेतकरी सभासदांचे आभार मानन्यात प्रशासकांनी आपले मोठेपण दाखविले आहे.सन २०१३-१४ सालाकरिता जिल्ह्याच्या पतपुरवठा आराखड्यानुसार जिल्ह्यातील एकुण १८२८.१९ कोटी पीक कर्ज वाटपापैकी जिल्हा बॅँकेने ११३६.११ कोटी रुपये वाटप केले. हा एकुण रक्कमेच्या ६० टक्के आहे. जिल्ह्यातील ३ लाख, तीन हजार २७१ कर्जदार शेतकऱ्यांपैकी २ लाख ३८ रहजार ५३३ शेतकऱ्यांना म्हणजे ७९ टक्के शेतकऱ्यांना जिल्हा बॅँकेने जिल्ह्यातील विकास सेवा सोसायट्यांच्या मार्फत कर्जपुरवठा केलेला आहे. सन २०१३-१५ या सालामध्ये शेती कर्जाची वसुल पात्र रक्कम ११७८.१४ कोटी रुपयांपैकी ३० जून २०१४ अखेर १०६२.८५ कोटी रुपये कृषी कर्जाचा परतावा शेतकऱ्यांनी केला आहे. शेकडा वसुलीचे प्रमाण ९० टक्के आहे. मात्र बिगरशेती कर्ज व्यवहारामद्ये असणारा एनपीए चिंताजनक असून मार्च २०१४ अखेर हे एन.पी.एन चे प्रमाण १३.३८ टक्के इतके आहे. मार्च २०१४ अखेर एकुण कर्ज येणे बागी १८१८.७७ कोटी पैकी एन. पी.रक्कम २४३.२० कोटी रुपये आहे. यात साखर कारखाने, मार्केटिंग प्रोसेसिंग संस्था आणि विकास सेवा संस्था व नागरी पत संस्थांची मोठी संख्या आहे. प्रगतीला या संस्थांचाच मोठा अडसर आहे.