शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात काम करणे उत्साहवर्धक

By admin | Updated: May 31, 2016 01:19 IST

निरोप समारंभ : बदली झालेल्या न्यायाधीशांच्या भावना; असोसिएशनतर्फे सत्कार

कोल्हापूर : कोल्हापुरात काम करणे अत्यंत उत्साहवर्धक तसेच कायद्याच्या नवनवीन तरतुदींची माहिती मिळणे, अशा स्वरूपाचा कार्यकाल मिळाल्याबद्दल बदली झालेल्या न्यायाधीशांनी कोल्हापुरात समाधान व्यक्त केले. सोमवारी जिल्हा बार असोसिएशनतर्फे येथील न्यायसंकुलाच्या एका हॉलमध्ये त्यांचा निरोप समारंभ आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अवचट होते.कोल्हापूर जिल्हा न्यायालयामधील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. डी. पाटील, एम. बी. तिडके यांची अनुक्रमे अहमदनगर (श्रीरामपूर) व सिंधुदुर्ग (ओरोस) या ठिकाणी बदली झाली. तसेच प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. डांगे व एस. ओ. पांडे यांची बीड (केज) व ठाणे (उल्हासनगर) या ठिकाणी बदली झाली आहे.बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश मोरे यांनी प्रास्ताविक केले. मोरे यांनी इमारतीमधील गैरसोयीबद्दल तसेच पक्षकार व वकिलांना असलेल्या अपुऱ्या सुविधांबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यास अवचट यांनी लवकरच तोडगा काढून सर्व अडचणी दूर करण्याचे आश्वासन दिले. सेक्रेटरी एस. एस. खोत यांनी जलद व सुलभ न्यायदान होण्यासाठी बार व बेंचमध्ये सशक्त वातावरण असणे आवश्यक असते. अशा कार्यक्रमांमुळे पक्षकारांना सुलभ व वेळेत न्याय मिळणे शक्य होते, असे सांगितले. सचिव अ‍ॅड. एस. एस. खोत यांनी सूत्रसंचालन केले.समारंभास माजी अध्यक्ष अ‍ॅड. व्ही. एन. घाटगे, सहसचिव अ‍ॅड. अंशुमन कोरे, लोकल आॅडिटर अ‍ॅड. प्रशांत पाटील, महिला प्रतिनिधी अ‍ॅड. मेघा पाटील, सदस्य मिथुन भोसले, शहाजी पाटील, धैर्यशील पवार, संदीप चौगुले, अनुजा देशमुख, गुरुनाथ हारगे यांच्यासह वकील बांधव उपस्थित होते. उपाध्यक्ष अ‍ॅड. अरुण पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)कोल्हापूर जिल्हा न्यायालयातून बदली झालेल्या न्यायाधीशांच्या निरोप समारंभात बोलताना न्यायाधीश आर. डी. पाटील. यावेळी न्यायाधीश सुनील वेदपाठक, अ‍ॅड. अरुण पाटील, अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश मोरे, न्यायाधीश अवचट, न्यायाधीश एम. बी. तिडके, अ‍ॅड. दिलीप मंगसुळे उपस्थित होते.