शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

वितरण : बेलेवाडी मासात सेंद्रिय शेती कार्यशाळेस प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सेनापती कापशी : रासायनिक कीडनाशक व खतांच्या असंतुलित व बेसुमार वापराने जैवविविधता, पक्षी यांना हानी पाेहोचत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सेनापती कापशी : रासायनिक कीडनाशक व खतांच्या असंतुलित व बेसुमार वापराने जैवविविधता, पक्षी यांना हानी पाेहोचत आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. याकरिता सेंद्रिय शेतीवर अधिकाधिक भर देऊन पर्यावरण सुरक्षा सुधारली पाहिजे. कमी खर्चात भरघोस व दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे असे आवाहन सातारा येथील सेंद्रिय शेतीतज्ञ विजय सुर्वे यांनी केले. बेलेवाडी मासा (ता.कागल) येथे आयोजित सेंद्रिय शेती कार्यशाळेत बोलत होते.

सुर्वे म्हणाले, रसायनांच्या अतिवापराने जमिनीचा दर्जा खालावतो. मनुष्याला जसे ऊन, वारा पाऊस यापासून संरक्षणाची गरज आहे तसे मातीचेसुद्धा संरक्षण होणे गरजेचे आहे. सेंद्रिय शेती ही एक स्थायी आणि पर्यावरणास अनुकूल अशी उत्पादन प्रक्रिया आहे. आज शेतीत वापरल्या जाणाऱ्या कृषी रसायनांमुळे पर्यावरण हानी व आरोग्यावर होणारे दुष्परिणाम यामुळे जमिनीच्या गुणवत्तेविषयी शेतकरी जागरुक होत आहेत.

यावेळी कल्पना पवार, निर्मला माने, माधुरी माळवी, नितीन माळवी, वंदना माने आदींसह सेनापती कापशी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

२२१२०२०२-कोल-बेलेवाडी कार्यक्रम

कागल तालुक्यातील बेलेवाडी मासा येथे सेंद्रिय शेती कार्यशाळेत शेतीतज्ञ विजय सुर्वे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कल्पना पवार, निर्मला माने, वंदना माने आदींसह शेतकरी उपस्थित होते.