शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
2
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
3
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
4
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
5
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
6
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
7
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
8
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
9
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
10
मर्मबंध! आईच्या दुधाचा स्वाद, ब्रेस्ट मिल्क फ्लेव्हर्ड आईस्क्रीमची तुफान चर्चा, पण हे आहे तरी काय?
11
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
12
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी
13
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
14
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
15
अमूल, पार्ले-जी, गोदरेज... अमेरिकेच्या टॅक्सपासून वाचण्यासाठी भारतीय कंपन्यांचा 'जुगाड', उचलू शकतात 'हे' पाऊल
16
"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्...
17
बलात्काराची खोटी तक्रार; माजी महिला बँक कर्मचाऱ्याला अटक
18
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
19
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३०,२२८ रुपयांचं फिक्स व्याज, पाहा स्कीमच्या डिटेल्स
20
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु

वितरण : बेलेवाडी मासात सेंद्रिय शेती कार्यशाळेस प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सेनापती कापशी : रासायनिक कीडनाशक व खतांच्या असंतुलित व बेसुमार वापराने जैवविविधता, पक्षी यांना हानी पाेहोचत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सेनापती कापशी : रासायनिक कीडनाशक व खतांच्या असंतुलित व बेसुमार वापराने जैवविविधता, पक्षी यांना हानी पाेहोचत आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. याकरिता सेंद्रिय शेतीवर अधिकाधिक भर देऊन पर्यावरण सुरक्षा सुधारली पाहिजे. कमी खर्चात भरघोस व दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे असे आवाहन सातारा येथील सेंद्रिय शेतीतज्ञ विजय सुर्वे यांनी केले. बेलेवाडी मासा (ता.कागल) येथे आयोजित सेंद्रिय शेती कार्यशाळेत बोलत होते.

सुर्वे म्हणाले, रसायनांच्या अतिवापराने जमिनीचा दर्जा खालावतो. मनुष्याला जसे ऊन, वारा पाऊस यापासून संरक्षणाची गरज आहे तसे मातीचेसुद्धा संरक्षण होणे गरजेचे आहे. सेंद्रिय शेती ही एक स्थायी आणि पर्यावरणास अनुकूल अशी उत्पादन प्रक्रिया आहे. आज शेतीत वापरल्या जाणाऱ्या कृषी रसायनांमुळे पर्यावरण हानी व आरोग्यावर होणारे दुष्परिणाम यामुळे जमिनीच्या गुणवत्तेविषयी शेतकरी जागरुक होत आहेत.

यावेळी कल्पना पवार, निर्मला माने, माधुरी माळवी, नितीन माळवी, वंदना माने आदींसह सेनापती कापशी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

२२१२०२०२-कोल-बेलेवाडी कार्यक्रम

कागल तालुक्यातील बेलेवाडी मासा येथे सेंद्रिय शेती कार्यशाळेत शेतीतज्ञ विजय सुर्वे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कल्पना पवार, निर्मला माने, वंदना माने आदींसह शेतकरी उपस्थित होते.