शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

सातवणे तलाठी चोपडे यांची बदली करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:17 IST

निवेदनात म्हटले आहे, तलाठी चोपडे या सातवणे सजामध्ये वर्षभरापूर्वी हजर झाल्या आहेत. हजर झाल्यापासून आजपर्यंत एकाही शेतक-याचे काम पूर्ण ...

निवेदनात म्हटले आहे, तलाठी चोपडे या सातवणे सजामध्ये वर्षभरापूर्वी हजर झाल्या आहेत. हजर झाल्यापासून आजपर्यंत एकाही शेतक-याचे काम पूर्ण केलेले नाही. सरकारी करापोटी पैसे घेतात पण पावती देत नाहीत. फोन केला तर उचलत नाहीत, कधी सजात आल्याच तर उद्धटपणे उत्तरे देतात.

तलाठी चोपडे यांच्यामुळे हेरे सरजांम बाबतीतील प्रकरणे, खरेदी-विक्री, उत्पन्नाचे दाखले, फेरफार, कर्जप्रकरणे आदी कामे प्रलंबित आहेत. आजपर्यंत सातवणेसह केरवडे, वाळकुळी, आसगोळी, केंचेवाडी या पाच गावांतील शेतकरी, शाळकरी विद्यार्थी यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे अशा कामचुकार तलाठी यांच्यावर कारवाई करावी व सातवणे सजात कार्यक्षम नवीन तलाठी नेमावा, अशी मागणी केली आहे.

शिष्टमंडळात, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अडकूर विभाग अध्यक्ष सुरेश कुट्रे, गणपत गावडे, नामदेव पारसे, सुरेश माने, बयाप्पा पारसे, अशोक माने, जयराम मासरणकर, विशाल जाधव, अजित पाटील, संदीप पाटील, सागर पाटील आदींचा समावेश होता.