शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

अलमट्टीबाबत आतापासूनच दोन्ही राज्यांत समन्वय ठेवण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:23 IST

कोल्हापूर : अलमट्टी धरणाचा कोल्हापूर व सांगली जिल्ह्याला अनुभव वाईट असल्याने आतापासूनच धरणातील पाण्याच्या विसर्गाबाबत महाराष्ट्र, कर्नाटक या दोन्ही ...

कोल्हापूर : अलमट्टी धरणाचा कोल्हापूर व सांगली जिल्ह्याला अनुभव वाईट असल्याने आतापासूनच धरणातील पाण्याच्या विसर्गाबाबत महाराष्ट्र, कर्नाटक या दोन्ही राज्यांनी समन्वय ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी सिटीझन फोरमतर्फे जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

अलमट्टी हटाव, महाराष्ट्र बचाव असा नारा घेऊन कोल्हापुरातील सिटीझन फोरमने मान्सून तोंडावर असताना प्रशासनाला जागे करण्यासाठी गुरुवारी निवेदन देऊन गंभीरपणे लक्ष घालण्याची विनंती केली आहे. अलमट्टीमुळे कोल्हापुरात महापुराची परिस्थिती निर्माण झाली हा इतिहास आहे, त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी संभाव्य पर्जन्यमान आणि धरणातील विसर्गाच्या बाबतीत आता कडेकोट उपाययोजना कराव्यात, असेही सुचविले. निवेदन दिलेल्या शिष्टमंडळात अध्यक्ष प्रसाद जाधव, वैभवराज राजेभोसले, महादेव आयरेक, मनोहर सोरप, किशोर घाटगे, राजेंद्र थोरावडे, संजय कवठेकर, गणेश शिंदे यांचा सहभाग होता.