शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीसाठी स्थानिक कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:33 IST

ग्रामपंचायत निवडणूक या स्थानिक पातळीवर अत्यंत अटीतटीने लढविल्या जातात. यामध्ये भावकीबरोबरच गृहकलही मोठ्या प्रमाणावर निर्माण होतात. अनेकवेळा एकाच घरातले ...

ग्रामपंचायत निवडणूक या स्थानिक पातळीवर अत्यंत अटीतटीने लढविल्या जातात. यामध्ये भावकीबरोबरच गृहकलही मोठ्या प्रमाणावर निर्माण होतात. अनेकवेळा एकाच घरातले दोन उमेदवार वेगवेळ्या विरोधी आघाडीतून रिंगणात उतरतात. तसेच या निवडणुका प्रभागानुसार होत असल्याने मर्यादित मतदार असतात. त्यामुळे एक-एक मतासाठी टोकाचा संघर्ष निर्माण होतो. याचे परिणाम म्हणून निवडणुकीनंतर पुढील पाच वर्षे अनेकांना त्रास सहन करावा लागतो.

निवडणुकीत शासकीय कर्मचाऱ्यांचे पोस्टल मतदान घेतले जाते. अशा मतांची प्रभागात एक किंवा दोन एवढीच संख्या असते. त्यामुळे मतमोजणी वेळी संबंधित कर्मचाऱ्याने कोणाला मतदान केले हे उमेदवार नियुक्त मतमोजणी प्रतिनिधीला समजण्याची शक्यता असते. तेथील स्थानिक शासकीय कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्याच करू नयेत आणि केल्या असतील तर त्या रद्द कराव्यात, अशी मागणी संबंधितांकडून होत आहे.