शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
3
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
4
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
5
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
6
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
7
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
8
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
9
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
10
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
11
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
12
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
13
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
14
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
15
Jasprit Bumrah: आयपीएलदरम्यान जसप्रीत बुमराहनं पत्नी संजनाला नेलं डेटवर, शेअर केला खास फोटो
16
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
17
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
18
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
20
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच

कोरोनावर मात करायची असेल तर कर्फ्यू लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:17 IST

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाला खरोखरच जर कोरोनावर मात करायची असेल तर तात्पुरत्या आणि ...

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाला खरोखरच जर कोरोनावर मात करायची असेल तर तात्पुरत्या आणि अर्धवट उपाययोजना करण्यापेक्षा सरळ महाराष्ट्र राज्यात आठ दिवस कर्फ्यू जाहीर करावा, अशी मागणी येथील महाद्वार रस्ता व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शाम जोशी यांनी केली आहे.

ते म्हणाले, शासनाने अत्यावश्यक सेवा सोडून अन्य दुकानदारांवर निर्बंध घातले तरी रस्त्यावरील गर्दी अजिबात कमी झालेली नाही. पाच दिवस चारपर्यंत दुकाने उघडी ठेवायला परवानगी आणि शनिवारी, रविवारी बंदी यामुळे कोरोना संपणार नाही. उलट पुढच्या सणासुदीच्या दिवसात जर दुकाने बंद ठेवायची नसतील तर आताच संपूर्ण महाराष्ट्रात आठ दिवसांचा कर्फ्यू जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता फक्त इतर व्यापाऱ्यांवर बंदी आणून शासन यामध्ये यशस्वी होणार नाही. म्हणून सरसकट सर्व दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, नाही तर सर्व शासनाचे कर माफ करावेत, अशीही त्यांनी व्यापाऱ्यांच्यावतीने मागणी केली आहे.

चौकट

कोरोनासोबत जगू; पण उपाशी मरणार नाही

व्यापारीच कोरोना वाढवत आहेत असा शासनाने समज करून घेतला आहे. कोणत्याही परिस्थितीत शासनाने योग्य निर्णय घेऊन व्यापाऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत. ही शासनाची जबाबदारी आहे. दुकाने बंद करून चालणार नाहीत. तर लसीकरण मोठ्या प्रमाणावर करून कोरोनाला पायबंद घालणे ही शासनाची जबाबदारी आहे. एकवेळ आम्ही कोरोनासोबत जगू; परंतु उपाशी मरणार नाही, अशी आता व्यापाऱ्यांची भावना झाली आहे, असे जोशी यांनी सांगितले.