शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

गवे गेले; पण कुणीकडे.....?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:25 IST

तमदलगे डोंगरात दोन दिवसांनंतरही गव्यांचा माग न सापडल्याने त्यांच्या परतण्याबाबत खुद्द वन विभागच साशंक बनला आहे. परिणामी कुंभोज, नेज, ...

तमदलगे डोंगरात दोन दिवसांनंतरही गव्यांचा माग न सापडल्याने त्यांच्या परतण्याबाबत खुद्द वन विभागच साशंक बनला आहे. परिणामी कुंभोज, नेज, बाहुबली, दानोळीच्या डोंगर परिसरातील शेतकऱ्यांतील गव्यांबाबतची भीतीही अद्याप कायम आहे.

येथील तांबोळी खोरा परिसरात गव्यांच्या कळपाने पिकांचे मोठे नुकसान केले आहे. वन विभागाच्या रेस्क्यू पथकाने गुरुवारी पीक नुकसानीची पाहणी केली. या परिसरात गव्यांनी गेल्या दोन दिवसांपासून पिकांचे कोणतेही नुकसान केले नसून मिरचीची धुरी केल्याने गव्यांनी मुक्काम हलवला असल्याची शक्यता वन कर्मचाऱ्यांनी वर्तवली आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सलग दोन दिवस तमदलगे डोंगर परिसर पिंजून काढला. पण गव्यांचा कोठेही माग दिसून आला नाही.