शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

जीवन सुंदर बनवण्यासाठी परमात्म्याशी नाते जोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:49 IST

कोल्हापूर : जीवन सहजसुंदर आणि स्थिर बनवण्यासाठी परमात्म्याशी नाते जोडा, असे आवाहन निरंकारी सद‌्गुरू माता सुदीक्षा महाराज यांनी प्रवचनात ...

कोल्हापूर : जीवन सहजसुंदर आणि स्थिर बनवण्यासाठी परमात्म्याशी नाते जोडा, असे आवाहन निरंकारी सद‌्गुरू माता सुदीक्षा महाराज यांनी प्रवचनात केले. भौतिकतेच्या पलीकडे जाऊन मानवी मूल्यांचा अंगीकार करा, असेही आवाहन त्यांनी केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हर्च्युअल स्वरूपात झालेल्या ७३ व्या निरंकारी समागमात त्या बोलत होत्या. संत निरंकारी मिशनची वेबसाईट आणि संस्कार टीव्ही चॅनेलवर ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या कार्यक्रमाचा लाभ जगभरातील भक्तगणांनी घेतला.

सुदीक्षाजी म्हणाल्या, जीवनातील प्रत्येक टप्प्यावर स्थिरतेची गरज आहे. परमात्मा स्थिर आणि शाश्वत आहे. त्याच्याशी नाते जोडल्यावर मनात स्थैर्य येते. विवेकपूर्ण निर्णयाची क्षमता वाढते. जीवनातील चढउताराचा सामना सहजपणे करू शकतो. आपला पाया परमात्म्याशी जोडला असेल, त्याच्याशी एकरूप झाला असेल तर परिस्थितीच्या प्रभावामुळे मनात येणारे विचार तुम्हाला विचलित करू शकत नाहीत. जगात उलथापालथ होतच राहणार, परिस्थिती कधी अनुकूल तर कधी प्रतिकूल असेल; पण निराश न होता चढउतारामध्ये समतोल ठेवून चालल्याने जीवनात स्थिरता निर्माण होते.

समागमाच्या या कार्यक्रमात झालेल्या सेवा दल रॅलीत कवायत, प्रार्थना, खेळ, लघुनाटिकांतून मानवतेचा संदेश दिला गेला. बहुभाषिक कविसंमेलनही झाले. याशिवाय सुमधुर गायन, पुरातन संताची भजने, अभंगवाणीच्या माध्यमातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

फोटो: १०१२२०२०-कोल-निरंकारी