शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

महाविदयालये ऑफलाईन नाही तर ऑनलाईनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:29 IST

कोल्हापूर : महाविद्यालयांचे सत्र १५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे; पण अजूनही कोरोना आजाराच्या रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. ...

कोल्हापूर : महाविद्यालयांचे सत्र १५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे; पण अजूनही कोरोना आजाराच्या रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. त्यामुळे ऑफलाईनऐवजी ऑनलाईन महाविद्यालये सुरू होतील, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

शिवसंपर्क अभियानाच्या उद्‌घाटन कार्यक्रमास आल्यानंतर ते शासकीय विश्रामगृहात बोलत होते. ते म्हणाले, उच्चशिक्षण मंत्री पदावरून अनेक चांगले निर्णय घेतले आहेत; पण कोरोनामुळे अनेक अडचणी आल्या आहेत. बारावी पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. त्यामुळे सीईटीच्या परीक्षा घेण्यात आलेल्या नाहीत; पण परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन लिंक जाहीर केली आहे. विभागीय उच्चशिक्षण सहसंचालक पदासाठी निवड प्रक्रिया तज्ज्ञातर्फे केली जात आहे. त्यामुळे यामध्ये भ्रष्टाचार झाला म्हणणे चुकीचे आहे. कोकणातील नाणार प्रकल्पासाठी विरोधी पक्षनेत्यांनी सत्तेत असताना प्रयत्न केले असते तर बरे झाले असते. आता आमच्यासाठी हा विषय संपला आहे.

चौकट

पक्षाचा कार्यक्रम तिथे कसा ?

शासकीय विश्रामगृहात मंत्री, आमदार, खासदारांच्या पत्रकार परिषदा, शासकीय कार्यक्रम होतात. पण परिसरात भगवे ध्वज लावून शिवसेनेने शिवसंपर्क अभियानाच्या उद्‌घाटनचा कार्यक्रम चक्क विश्रामगृहात घेतला, या कार्यक्रमाची परवानगी घेतली होती का, असे प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाले.