शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कोल्हापुरात ढगाळ वातावरण, तुरळक सरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:17 IST

काेल्हापूर : जिल्ह्यात बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. सध्या खरीप पिकांना पावसाची गरज असल्याने ...

काेल्हापूर : जिल्ह्यात बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. सध्या खरीप पिकांना पावसाची गरज असल्याने शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

गेली आठ-दहा दिवस पावसाने दडी मारल्याने खरीप पिके अडचणीत आली आहेत. माळरान व डोंगरमाथ्यावरील पिकांची भांगलण, कोळपणसारखी आंतरमशागतीची कामे बऱ्यापैकी पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता पिकांना पावसाची गरज आहे. मंगळवारी रात्री जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. बुधवारी सकाळपासून मात्र कडकडीत ऊन राहिले. दुपारी कोल्हापूर शहराच्या काही भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. ढगाळ वातावरण काही काळ राहिले, मात्र त्याचे पावसात रुपांतर झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. धरणक्षेत्रातही पावसाची उघडीप राहिली आहे. नद्यांची पातळी कमी होत असून पंचगंगा नदीवरील इचलकरंजी बंधारा पाण्याखाली आहे.