शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

कसबा बावड्यात निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे काम नागरिकांनी बंद पाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:22 IST

कसबा बावड्यात सुरू असलेल्या या निकृष्ट दर्जाच्या कामाची गंभीर दखल आमदार ऋतुराज पाटील यांनीही घेतली. त्यांनीही संबंधित अधिकारी आणि ...

कसबा बावड्यात सुरू असलेल्या या निकृष्ट दर्जाच्या कामाची गंभीर दखल आमदार ऋतुराज पाटील यांनीही घेतली. त्यांनीही संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराला याबाबत कडक शब्दांत सुनावले. शहरात २५ कोटी रुपये खर्चून रस्ते बांधण्याचे काम सुरू आहे. या कामावर लक्ष ठेवण्यास महापालिकेची यंत्रणा कमी पडत आहे. निविदेत ठरल्याप्रमाणे दोन-तीन प्रकारचे स्तर टाकून रस्तेबांधणी न करता घाईगडबडीत एकच स्तर टाकून रस्त्याचे काम उरकणे सुरू आहे. कसबा बावड्यातील पाडळकर कॉलनी येथेही अशाच पद्धतीचे निकृष्ट दर्जाचे काम सुरू होते. महापालिकेने याची गंभीर दखल घेतली नाही. त्यामुळेच ठेकेदाराने आठ दिवसात शेजारी कॉलनीत तसाच प्रकार केला. महापालिकेची निवडणूक जवळ आल्याने रस्ते चकचकीत करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, कोट्यवधी रुपयांचा निधी व्यवस्थित खर्च व्हावा, अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे. रस्ते बांधण्याच्या कामावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवून काम दर्जेदार व्हावे. तसेच आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दर्जेदार कामासाठी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

फोटो : ०६ कसबा बावडा रस्ता

कसबा बावडा येथील दत्त कॉलनीतील निकृष्ट दर्जाचे रस्ते बांधणीचे काम संतप्त नागरिकांनी बंद पाडले.