शहरं
Join us  
Trending Stories
1
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
2
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
3
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
4
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
5
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
6
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
7
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
8
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
9
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
10
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
11
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
12
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
13
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
14
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
15
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
16
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
17
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
18
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
19
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
20
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?

चांदोली अभयारण्यग्रस्तांचा लढा तीव्र करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:23 IST

कोल्हापूर : चांदोली अभयारण्यग्रस्तांना ११ एप्रिलपर्यंत जमिनीचे वाटप सुरू केले नाही आणि २१५ हेक्टरचा निर्वणीकरणाचा प्रस्ताव मंजूर होऊन जमीन ...

कोल्हापूर : चांदोली अभयारण्यग्रस्तांना ११ एप्रिलपर्यंत जमिनीचे वाटप सुरू केले नाही आणि २१५ हेक्टरचा निर्वणीकरणाचा प्रस्ताव मंजूर होऊन जमीन वाटपासाठी उपलब्ध झाली नाही तर लढ्याचा दुसरा टप्पा नव्या तीव्रतेने व दिशेने सुरू केला जाईल, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष भारत पाटणकर यांनी शुक्रवारी दिला.

दलाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात हा इशारा दिला आहे. गायरान जमीन वर्ग करण्याचे काम गेली तीन साडेतीन वर्षे भिजत पडले आहे. केंद्र व राज्य शासनाला एवढेच पर्यावरण प्रेम होते, तर आधीच जमीन उपलब्ध करून मग मूळ ठिकाणाहून अभयारण्यग्रस्तांना का हलवले नाही, २० वर्षांहून अधिक काळ लढूनही त्यांच्यावर ही वेळ आणणे हा क्रूरपणा आहे. निर्वाणीकरणाच्या प्रस्तावित जमिनींवर अतिक्रमण झाले आहे. ती हटवली जात नाहीत. दुसरीकडे अभयारण्याच्या नावाखाली पर्यटन व्यवसायातून पैसा मिळवला जात आहे. हा प्रकार म्हणजे मढ्यावरचे लोणी खाण्यासारखे आहे, पण आता अभयारण्यग्रस्त मढी होणार नाहीत ते स्वत:चा अधिकार बजावतील. आजवर वनविभागाने अभयारण्यग्रस्त व धरणग्रस्तांची झाडाझडती केली आहे आता हे दोघे मिळून जबाबदार यंत्रणेची झाडाझडती घेतल्याशिवाय राहणार नाहीत असे यात म्हटले आहे.

--